Wednesday, November 17, 2010

बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना,,,,,

||श्री नथू रामाय नमः||
आज सकाळी सकाळी एसेमेस आला 

आणि मी जागा झालो त्यानंतर ते येतच राहिले 
मी वाचतच राहिलो आणि ,,,अचानक मी उठून आरशात 
पाहिलं तर मी मीच होतो मग अस अचानक वेगळ वेगळ 
का वाटतंय ,,,?मनात विचार आला आणि मी परत उठून 
आरशात पाहिलं,तो समोर दिसला 
मला माझ्यात झालेला बदल ,,,माझी ,अचानक
बदले बदले से सरकार तेवर नजर आते है अशी अवस्था झाली ,,,
खूप तांनतोय  का मी ? बर सांगतो अहो अचानक मला माझ नाव
"अब्दुल नारायण डिसोझा "

आहे कि काय अस वाटू लागल होत .
विचार करत होतो तोच आठवलं 

मी रात्री स्व. पंडितजींची गोष्ट वाचत झोपी गेलो होतो,,,
त्यात चक्क पंडितजी (नेहरू हो) म्हणाले होते ,
" मी शिक्षणाने ख्रिश्चन ,कर्माने मुसलमान ,आणि अपघाताने हिंदू आहे "
हे सार आठवायचं कारण ते आलेले एसेमेस वाचताना क्षणभर

आणि मी हि अपघाताने हिंदू आहे कि काय ?
अस आता वाटू लागल होत.
कारण सगळे एसेमेस मला ईद मुबारक चे आले होते,,,,,,,,,,,
मुसलमानाच्या गावी हि नसेल आणि हे सारे 

चंद्र निघायच्या अगोदरच हि माणसे
" ईद मुबारक" "ईद मुबारक" म्हणत बोंबलत सुटतात.

मी प्रतिउत्तर केल तर मला सांगण्यात आल
मी कोणताही भेदाभेद करत नाही
सर्वधर्म समभाव,,,,, काय आणि काय,

ह्यांना आपण सामाजिक आहोत हे दाखवायची एवढी घाई झालेली असते की ते,विसरूनच जातात की ईद बरोबर हिंदूचे सुद्धा सण आहेत,
आज कार्तिकी एकादशी होती,
तुलसी विवाह प्रारंभ दिन होता
विष्णू प्रभोत्सव होता .
सायमन परत जा ची सिंह गर्जना करणारे
श्री .लाला लजपत राय पुण्य यांची तिथी होती. 

पण हे कुणाच्या गावी हि नाही .
मित्रानो बोट दुखतील आपल्या सणांच्या शुभेच्छा देताना .
तरी हि ईद मुबारक,,,,,,,,,?
आपल्याकडे सणांची कमतरता नाही
अगदी काल परवा त्या लोचट बाईल वेड्या नेहरुची
आठवण काढून बालदिन साजरा केला
पण अखंड भारतच स्वप्न उराशी बाळगत हसत हसत
फाशी गेलेला महात्मा नथुराम आपल्याला नाही आठवला , 

तरीही ईद मुबारक,,,,,,,,,,,,?
आपण सारे एक कसे?
कोण गोर आहे कोण काळ आहे,
कोण उंच तर कोण बुटका आहे मग फरक हा राहणार.
साध घरातलं कुत्रं लाडाच पण त्याच हि ताट वेगळ असत,
का त्याच आपल रक्त लाल च असता ना?
तरी तो आणि आपण एक का?
ह्या भोळसट पणा मुळे (खरतर मूर्ख पणा मुळे )
त्यांनी आपल्यावर हजारो वर्षे राज्य केल,
देशात अस्थिरता निर्माण करून परत त्यांना येथे
ईस्लामचे राज्य आणायचे आहे
आपण गुलमगिरी भोगली आणि आजही त्याची फळ भोगतोय,,,
तरीही ईद मुबारक,,,?
येथे भांडण आहे ते
संस्कृतीचे,विचारांचे,आचारांचे
तरीही ईद मुबारक,,,,,,,,,,,,?
ज्या छत्रपतींच्या नावाचा टिळा लावून आपण धान्य होतो
निदान तो तरी विसरू नका ,,,,,,
"गर शिवाजी न होते सुन्नत होती सबकी",,,,,,,,,
अशा अवघड अवस्थेतून त्यांनी आपल्याला बाहेर काढालय 
आयुष्यभर लढले ते मुस्लिमानच्या विरोधात ,,,
आणि मुसलमान आज हि  झाल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी
टपला आहे, 

आज हि देशावर राज्य करायची स्वप्न तो उराशी बाळगून आहेत,
तरीही ईद मुबारक,,,,,,,?

हे सार विसरून लोचट चुम्बा चुंबी करायला
आपण राजकारणी नाही ईतकच लक्षात ठेवा
खूप खूप वाईट वाटत  जेव्हा हिंदू हिंदूला
ईद मुबारकच्या शुभेच्छा देतो,,,,,,,,
ईद च्या शुभेच्छा देण म्हणजे ,

गायींच्या कत्तलिला पाठिंबा देण,,, 
२६\११ सारख्या घटनांशी आपल काही हि घे देण नाही ,,,,,,
गोध्रा सारख्या घटना तुम्हाला ठावूक नाही,,,
राम मंदिरच प्रश्न माहित नाही ,,,,,
देशाच्या विभाजनच आपल्याला  काही हि सोयर सुतक नाही,,,,,,
कसाब सारखी कोवळी पोर जीवावर उदार का होता ते माहित नाही,,,
तुम्हाला लव जिहाद माहित नाही,,,
जिहाद माहित नाही,,,
मोहिनी अस्त्र माहित नही,,,
कुराण, ईस्लाम, शरियत, माहित नाही,,,,
तुम्हाला मुसलमान काय आहे ते माहित नाही,,,
एखादा मुसलमान दुसर्या मुसलमानाला
ईद मुबारक करतो हे समजू शकतो पण,,,,
हिंदू हिंदूला ईद मुबारक,,,,,,,,,?
अरे आपला संबंध काय?
आणि ईतकच जर बादरायण संबंध जोडायची ईच्छा झाली
असेल तर ,,,,,,,,,,,,,
समर्थांनी सांगितलय ,
"क्रिये विन वाचाळता व्यर्थ आहे "
सरळ सुंता करून घ्याना साला ना रहेगा  बास न बजेगी बांसुरी,,,,

 मग खर्या अर्थाने ईद साजरी केल्याचा आनद ही मिळेल ,
उगाचच एकाची बायको दुसर्याने पळवायची आणि 
तिसर्याने तिचा मुका घ्यायचा हे धंदे नको,  
रोज रोज हे बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना पाहिजे कशाला?
लक्षात ठेवा ,
एक सच्चा मुसलमान कधीही दुसऱ्या धर्माच्या सणाला शुभेछ्या देत नाही. देणार नाही .
कुराण ची ,शरीयात ची,ईस्लाम ची ती शिकवण आहे .
आणि तुम्ही ,,,,,,,,? विचार करा.

हिंदी चीनी भाई भाई,
रुस अमरिका भाई भाई,
हिंदू मुस्लीम भाई भाई ,
और
भेड बकरी भाई भाई,,,,,,,,,,,,?

7 comments:

  1. सर्व धर्म समभाव सारखा ढोंगी आणि फसवा शब्द जगात नाही. जे सर्व धर्म समभावाच्या गप्पा मारतात ते एकतर ढोंगी तरी आहेत नाहीतर अज्ञानी तरी. गांधीजीनी त्यांच्या सत्याचे प्रयोग पुस्तकात लिहिलेला आहे कि "धर्माचा राजकारणाशी संबंध नाही असे म्हणणार्याला धर्माचा खरा अर्थ समजलेला नाही". आणि जर का सर्व धर्म समभाव असेल तर सच्चर कमिटी आणि शहाबानो प्रकरण का अस्तित्वात आहे ?

    ReplyDelete
  2. aabhari aahe mala hi mahiti dilya baddal.
    Jai sri ram.

    ReplyDelete
  3. तुझ्या लिहीण्यावर मी फिदा आहे. पण अस लिहीण येर्‍या गबाळ्याच काम नव्हे. सगळेच मुसलमान झाल्यान प्रश्न संपतील असा भ्रम काही थोर विचारजंतात आहे खर. पण शिया-सुन्नी यांच्यातील भांडणांच काय ?. पठाण ईथल्या मुसलमानांना बरोबरीच समजत नाहीत त्याच काय? तेव्हा हिंदु धर्मावर टीका करणार्‍यांना ईतकच सांगायच की ," शिशोके घरोमे तहनेवाले दुसरोपर पत्थर नाही फेका करते.............."

    ReplyDelete
  4. Vande Mataram , kahi anubhavanvarun sangato Ek veles muslim , christain yana Hindu dharmat anana sopa ahe pan hya ashya murkh hindu(?) na hindu dharma samajawana jast avaghad (jawalpas ashyakyach) ahe.....

    krupaya www.agniveer.com la bhet dya .
    ani he page hi paha www.facebook.com/jayostute .

    ReplyDelete