बिपिन सर ,
जयश्रीराम ,
प्रथमतः माफी मागतो अशा साठी की आपल्या दिनांक १७.६.२०१० च्या लेखाला वेळेत उत्तर नाही शकलो .
कारण पावसाने माझ्या इथे नेट सर्विस ला बरीच अड़चन आली होती. असो ..
आपला "न्यूनगंड नकोच नको " वाचला आणि माझा त्यातील उल्लेख ही वाचला .
परंतु मी जो ठामपणा दाखवला .तो असा किती जण दाखवू शकतात ?
मी जवळच आणि त्यातही दादरला होतो म्हणून कदाचित आपसूक माझ्यात ती ताकद आली असेल,
जयश्रीराम ,
प्रथमतः माफी मागतो अशा साठी की आपल्या दिनांक १७.६.२०१० च्या लेखाला वेळेत उत्तर नाही शकलो .
कारण पावसाने माझ्या इथे नेट सर्विस ला बरीच अड़चन आली होती. असो ..
आपला "न्यूनगंड नकोच नको " वाचला आणि माझा त्यातील उल्लेख ही वाचला .
परंतु मी जो ठामपणा दाखवला .तो असा किती जण दाखवू शकतात ?
मी जवळच आणि त्यातही दादरला होतो म्हणून कदाचित आपसूक माझ्यात ती ताकद आली असेल,
खतरर येथे आमच संरक्षण करणे आमच्या लोकप्रतिनिधींच आणि पोलीसांच आहे .
पण "यथा प्रजा तथा राजा" अस काहीस चुकीच बोलाव लागतंय ,
कामधंद्याच्या मागे धावताना आम्ही आमचे मुलभूत हक्कच विसरलो आहोत .
हा धावतोय म्हणून तो धावतोय अशी आमची अवस्था आहे.
तर सांगणे हेच कि मी आपणास वास्तविकता जाणून घ्याचा आग्रह गेल्या दोन तीन लेखात केला होता
त्यासाठी पदोपदी भैया किती बदमाश आहे याची साक्ष हि दिली होती,
कदाचित आपल्या नारेतून ती गेली असण्याची शक्यता आहे .
तरीही मोहवश मी पुन्हा एकदा ,
"श्री.सच्चिदानंद शेवडेंनी आवर्जून सांगितलेली आठवण पुन्हा एकदा सांगतो ,
मॉरिशसचे वर्णन करताना ते आवर्जून नमूद करतात ,
कि येथे सर्वात जास्त बिहारी आहेत भला मोठा
समुद्र किनारा आहे पण तरीहि येथे "छट पूजेचा आग्रह धरला जात नाही"
आणि राजकीय ईच्छा शक्ती म्हणाल तर ती आज तरी कुणातच दिसत नाही ,
मध्यंतरी राज साहेबांना देखील पत्र पाठवून
"साहेब आपण महाराष्ट्राचे राजशेखर रेड्डी व्हा तुमच्या कडे तो करिष्मा
ती तळमळ आहे असे आवाहन केल ,,,पण आमच पत्र वाचणार कोण?
मा. श्री.बाळासाहेबाना हि उद्धव साहेबांनी जेव्हा चाळीस हजार बाटल्या
रक्त जमवल तेव्हाही हेच जर कर्नाटकात सांडलं असत तर ईतिहासात नाव अजरामर झाल असत
आणि आम्ही सारे आजही तिथे जावून रक्त सांडन्यास तयार आहोत
अस सुचवलं होत पण आमच्या पत्राची जागा केराची टोपली होती
तेव्हा सांगायचं ईतकच कि राजकीय ईच्छा शक्ती हि नाहीच नाही .
त्यामुळे या जगण्याच्या शर्यतीत मराठी माणसाची अवस्था
"आभाळ पडल पळा पळा ,,,,या गोष्टीतल्या सशा सारखी झालीय .
पण त्या सशाला सिंह भेटता आणि म्हणतो
"अरे वेड्या आभाळ अस कुठे पडत असता का ?
आणि त्याच्या मागे ठाम उभा राहतो .
असे आमच्या मागे ठाम उभे राहणारे नेते आहेत कुठे?
"उंदराला मांजर साक्षी अशी अवस्था आहे"
हिरोजी ईनदुलकर ,
तानाजी, बाजी ,येसाजी ,नेताजी ,मुरारबाजी ,हि सारी मंडळी या महाराष्ट्राच्या
नशिबी आली कारण येथे महाराष्ट्राला
सह्याद्रीला ,भवानी मातेला तिचा पुत्र शिवाजी
शिवाजी महाराज मिळाले होते
महाराष्ट्राचा ,मराठी मातीचा ,मराठी माणसाचा
विचार करणारा तो नेता होता,
असो आपल वैचारिक भांडण ( खरतर नाहीच )
आपण येथेच थांबवू कारण आपणास अजुनही बरच काही
आपणास मराठी माणसाच्या बाजूने लिहायचे आहे
आपल्या दोघांसाठी हा पेपर नाही असे मला वाटते .
great super i like this think abiman aahe mala me hindu manun jalmalyacha jai sriram
ReplyDelete