Monday, March 21, 2011

वास्तवाचा विस्तव पार्ट १

||नथू रामाय नमः||
स्पृहा जोशी ,
तुमचे सकाळ मधील लेख मी रोजच वाचतो
आजचा लेखही सुरेख रंगपंचमीच छान वर्णन  केलत
पण तमाम बुद्धीवाद्यांना जस चवीला तोंडी लावायला जसा हिंदू मुसलमान हवा असतो
तसाच तो तुम्ही सुद्धा  घेतलात म्हणून,,,,,,,,,,,,
लेख खरच खूप छान होता अगदी स्वप्नांच्या राज्यात वैगेरे घेवून जाणारा ,,
हो हे सोयी प्रमाणे जशी ज्याची वृत्ती तसे हे रंग एकमेकाला चीटकवले गेले
एक माणूस म्हणून दुसर्या माणसा बरोबर कुणाचच भांडण नाही ,
पण खरच वास्तव हेच आहे का ?
भगव्याच हिरव्याबरोबर खरच भांडण आहे का?
आणि असल तर ते का आहे?
कधी याचाही विचार करून पहिला का?
भगवा आणि हिरवा यावर टीका टिप्पणी करण म्हणजे
नाटक सिनेमातला एखादा डायलॉग बोलण्यासारखा आहे का?
भगवा आणि हिरवा या रंगांना नाहक बदनाम का करता?
खरतर तुमच्या भाषेत सांगायचंच  झाल तर ,,,
भगव्याच हिरव्याशी भांडण अथवा वैर हे नाहीच,,,
भांडण असलच तर ते आहे संस्कृतीच,
विचारांचं,,,आचारांच,,प्रवृत्तीच ,,,
जीवन जगण्याच्या पद्धतीच,,,,
आणि असलच भांडण तर ते मुसलमानच हिंदून बरोबर आहे
त्यांना माहित आहे त्यांनी येथे १५०० वर्ष्ये राज्य केलय
आज हिंदू त्यांच्यावर राज्य करत आहेत,
ते कस सहन होणार?
छोटीशीच गोष्ट त्यावर सविस्तर मी उद्या परत दुसरा मेल करेन,,
तर हि गोष्ट आहे
संत एक नाथांची एकदा
नदीवर स्नानास गेले असता
बाहेर आल्यावर एक यवन (हिरवा)(मुसलमान) त्यांच्यार थुंकला
त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले
यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली
अस १०८ वेळा घडल
नाथांनी न त्याला शिव्या शाप दिले
न काही बोलले हा आहे भगवा रंग जो शिकवतो
त्याग, वैराग्य ,हा रंग देतो उर्मी किती जुलूम झाले तरी फिरून परत जगण्याची ताकद देतो.
आज जरा कुठे भगवा प्रत्युतर द्यायला लागला तर
लगेच बाह्या सरसावत पुढे येता ?

No comments:

Post a Comment