Sunday, March 7, 2010

बा गजानना तुही जात कंची ?

||श्री नथू रामाय नमः||
दरवर्षी मी ह्यात थोडा बदल करून लिहितो
यावर्षी नवा प्रश्न
बा गजानना सेलिब्रेटी आहेस का?
राष्ट्रकुलात  भ्रष्टाचार करता येतो का?
निलाजरेपणे महागाई मी कमी करणारा कोण बोलता येते का?
धान्य दर वर्षीच सडते यात नवीन ते काय
असे बोलता येईल काय
आणि तो भगवा दहशत वाद काय तो त्या विरुद्ध बोलता येईल काय?

||श्री नथू रामाय नमः||

बा गजानना तुही जात कंची ? 

सांग रे बाबा ... सांग
इथे भारत वर्षात तुजे आगमन होणार पण इथे यायच्या आधी तू तुझी जात 
मात्र नक्की सांग.
कारण विशेषतः तेहि या महाराष्ट्रात तुझी जात आवश्यक,
तू मागास वर्गीय आहेस का?
कारण  तोच इथे कंडक्टर च्या लायकीचा डॉक्टर होऊ शकतो.
तू भैया बिहारी आहेस का?
कारण फ़क्त तेच "कोळी बांधव हटाव चा नारा देवू शकतो.
तू अमराठी वडे पाव वाला आहेस का?
तू फले, कुल्फी,खेळणी ,भाजी,भंगार,सरबत वाला ,आहेस का?
तरच ये...
आणि हो येताना तुज्या जात भाईन्ना  देखिल घेवून ये हो.
हो परन्तु हे सरे एक जात अमराठी असले पाहिजेत बर का..
आणि बरोबर मागास वर्गी मुस्लमान असतील तर दुधात साखरच...
बिहारी असशील तर उत्तमच.
उत्तर भारतीय असशील तर एम् टी एन ल आहेच की..
अगदी गेला बाजार सुरक्षा रक्षक तर नक्कीच.
घराचे बांधकाम करणारा राजस्थानी असशील तर बरे.
बंगाली असशील तर रेलवे तुज्या बापाची समज.
सोन्या चांदीचे काम,जिन्स चे कारखाने,
तुझी वाटच बघत आहेत.
ये बा गजानना ये,
इथे येवून तू महा राष्ट्राचा उप मुख्यमंत्री होऊ शकतोस
मुख्या सचिव होवू शकतोस,
पोलिस महा संचालक होऊ शकतोस,
मुंबई म न पा चा आयुक्त होऊ शकतोस,
केवल जातीच्या जोरावर जर इथे डॉक्टर होऊ शकतो तर तू तर प्रत्यक्ष 
परमेश्वर....
म्हणुन म्हंटल तुही जात कंची?
ये, टर्नर,वेल्डर,मेक्यानिक,टायेर पंक्चेर
हे सरे धंदे तुझीच वाट बघत आहेत.
आणि आता तर "मराठी डब्बे वाल्यांची" जागा पद्धतशिर पणे परप्रांतीय 
घेत आहेत.
टैक्सी ,रिक्शा,हे ही काम आमच्या हाती राहिले नाही.
म्हणुन बा गजानना... ये आणि जमेल तितके लचके तोड़ या मुम्बैचे,
ये त्या लाहोर च्या बस मधे बसून ये,
बंगाल्याना तर रान मोकलच आहे,
परप्रांतीय कश्मीरी.
दहशतवादी,भ्रष्टाचारी,खुनी,
१०००\१२०० रुपयात नोकरी करणारा,
मालकाचा  पैशावर डोळा ठेवणारा,
त्याचा मुलीला पळवणारा तिला नास्वणारा  ,
मराठ्यांचा भूमित त्यानाच पळता भुई करणारा.
बॉम स्पोट  करणारा असावा  अशी किमान अपेक्षा आहे,
तू कमाल करशील तर उत्तमच
आणि आता तर सुवर्ण काळच  .....
मुम्बैवर उपर्यानी आक्रमण करनार्यां साठी ...
कारणच तस आहे......
उद्धव -राज
विठ्हल- बडवे,
समस्त मराठी पक्ष- शिवसेना
समस्त मराठी बांधव - मराठी बांधव
समस्त संधि साधू- मराठे
देवा यांचा दुहिचा फायदा घे... ये आणि 
एकदाच या सम्पन महाराष्ट्राच वाटोळ   कर
धाव घे गजानना आता वाट पहायला लावू नकोस.
अरे पण देवा भावनेचा भरात मी हे बोलतोय सार पण तू येणार कसा?
तू तर सवर्ण ना रे?आणि
इथे फ़क्त मराठ्यांच्या दुश्मनांना थारा मिलतो.....
तुला ये म्हणतोय खरा पण खरा भगवा दहशत वादी तूच कि
ये पण लपून छपून ये कारण हे कोन्ग्रेस सरकार कधी अटक करून आत टाकेल माहित नाही
भक्तांच्या गराड्यातून बाहेर पडू नकोस सांभाळ रात्र वैर्याची आहे  
तुझा भक्त सुनील भुमकर

Saturday, March 6, 2010

"अरे साब ये घाटी लोग क्या काम करेगा?"....

||नथूरामाय  नमः:|| 
मा.राज साहेब ,
"पेट्रोल पम्प कर्मचारी,सेक्युरिटी कर्मचारी,पार्किंग झोन कर्मचारी,सुलभ कर्मचारी,"
हे सर्व मराठी कामगार च  असले पाहिजेत.अशी भूमिका,
मराठी र्हुदय सम्राट ,मा. श्री.राज साहेब ठाकरे घेतली पाहिजे आसे मला वाटते."
मुम्बैतिल ६५ गिरन्या दत्ता समंतांच्या बेमुदत संपामुले  बंद झाल्या.
त्यामुले तब्बल ९ लाख मराठी गिरानी कामगार बेरोजगार झाले,
बरेच जणांनी  गावचा रास्ता धरला ,आणि त्याचाच फायदा,
भैये बिहारिनी घेतला.
"सब हम बहोत गरीब है ,सब घरमे बाल बच्चे भूखे है," अशी खोटी बतावनी,
करून मराठी मानुस जिथे नोकरी धंदा करतोय तिथे कमी पगारात नोकरी-धंदा
करून त्याची जागा बळकावली. हाच ह्या लोकांचा परिपाठ आहे.
आज सेक्युरेटी, किवा पेट्रोल-पम्प नोकरी घ्या,
तिथे ४ मराठी आणि २ भैये असतील तर मालकाला एकाचे दोन सांगुन,
"अरे साब ये घाटी लोग क्या काम करेगा?".... असे बोलुन,
मालकाचे कान भरून,
हात जोडून, प्रसंगी अरेरावी करून,दादागिरी करून,
आपल्या गाववाल्याची वर्णी ते लावुन घेतात.
आणि..मराठी कामगाराला सलो की पलों करून सोडतात .
म्हणुन,"राज सहेबाना ,मी विनंती करतो की,....
त्यानी मुंबई महाराष्ट्रातील चार प्रमुख ठिकाणी मराठी कर्मचारीच ठेवला पाहिजे.
असे आन्दोलन हाती घ्यावे.
उदा.पेट्रोल-पम्प,सेक्युरेटी,पा
र्किंग झोन,आणि सुलभ सौचालय, येथील कोंट्राक्ट ,
मराठी आणि मराठी मनसालाच मिळाले पाहिजे,
हे जर घडून आले तर २०\२५ लाख मराठी कामगार कामाला लागतील .
"पंजाबच्या मुख्यमंत्री पदी श्री.प्रतापसिंग कैरो ,असताना त्यानी ४ कोटि रुपये ,
तय काळात पंजाब नेशनल बँकेत मुम्बैतिल सरदाजीन्साठी ठेवले होते."
सरदार्जिनी तय पैशातून येथे टैक्सी व्यवसाय सुरु केला .आपणही ,
"नवनिर्माण बैंक" काढून मराठी माणसाला मुक्त हाताने व्यवसाय करण्यासाठी अर्थसाह्य करावे.
महाराष्ट्र आणि मराठी मानुस आपल्या नेतृत्वाची आणि सुयोग्य मार्गदर्शनाची अपेक्षा करतो.
मराठी साठी झगड़ताय ,अवघड काम तुम्ही हाती घेतले आहे.ते प्रखरतेने चालू ठेवा
आमी साडी मराठी मनसे तुमच्या पाठीशी खंबीर पणे  उभे रहू.
प्रभाकर भूमकर,सुनील भूमकर....जय महाराष्ट्र.
 

"मुस्लिमाना घर मिळेल का घर"

||श्री नथू रामाय नमः ||

---------- Forwarded message ----------
From: sunil bhumkar
Date: 2009/8/15
Subject: "मुस्लिमाना घर मिळेल का घर"
To: akmukadam@rediffmail.com
अब्दुल कादर मुकादम,
मी सुनील प्रभाकर भूमकर९८७०८४९०६३
या नंबर हुन फ़ोन केला होता .
तुमचा सकाळ मधे "मुस्लिमाना घर मिळेल का घर"
असा लेखाचा विषय होता.पण त्याविषयी मोघम बोलून
आपण "हिन्दू कसे दूषित पूर्वगृह आहेत" ते अटोकाट सांगण्याचा प्रयत्न केलात.
आणि मुसलमान कसा आजही "गुजरात दंगा" आणि "बाबरी" या विषयांवर तीव्र
आहें हेही दखावालत.
आम्ही १ बाबरी, १ कुठे गुजरात चा दंगा केला तर एवढा कांगावा ?
ते ही तुमच्या सारख्या "पुरोगामी समाजवादी" विचारांच्या माणसाने?
तुम्ही गुजरात का झाले?
बाबरी का पाडली? याचा का विचार का केला नाही?
गुजरात व्हायच्या आधी ७६ वेळा तिथल्या हिन्दुनी मार खाल्ला
बाबरी पाडली पण या आधी किती देवल पडलित याचा कधी विचार केलात का?
"लेखाचा विषय ,"इमरान हाश्मी" याला का घर मीलाल नाही हे राहिल बाजूला ,
आणि हिन्दू विषयी जेवढी गरल ओकता येइल तेवढी पुरोगामी बुर्ख्या आड़ ओक्लित हेच खर.
या देशात मुस्ल्मानना कुठे कमी पडल ...?
डॉ.ऐ.पि.जे.अब्दुल कलाम कुठल्या पदावर होते ?
ब्या. अंतुले महाराष्ट्रात कुठल्या पदावर होते?
आणि हो "अलियावर जंग" कादर साहेब तुम्ही तर ओळखतच असाल ना?
भारतावर चाल करून आलेला ,वान्द्रयाच्या रस्त्याला ज्याच नाव आहें.
हो तुम्हाला माहितच असेल की हा "हरामखोर" 
कारन आज तुम्ही म्हणालात मी ८०वर्षाचा आहें
आम्ही कुठे हेवे दावे मांडले?
"मुकादम साहेब तुम्ही हे जे काही पुरोगामी बुर्ख्या आड़ करायचा प्रयत्न करत आहात
तो आम्ही पूर्ण जानुंन आहोत."
पुरोगामी असल्याचा डिंगोरा पीटायचा आणि...
"सावरकरानना" प्रतिगामी ठरवत इथे खेमोनी साठी दुखवटा पलायचा 
हे खरे धंदे तुमचे.
तुर्तास इतकेच  
पण आम्ही "जिवंत" आहोत हे मात्र लक्षात ठेवा.
जिवंत म्हणजे ज्याच मन आणि मनगट शाबूत आहेत असा.
असो जाता जाता , खर तर या चार दिवसात मला परत फ़ोन करायला
वेळ मिलाला नाही पण काल घरी विडियो वर दीवार पहिला आणि तुम्ही आठवालत,
एका सिन मध्ये,
शशि कपूर - भाय तुम साएन करते हो के नही?
आणि त्या नंतर अमिताभची तूफान डायलोग़ बाजी
आणि तितक्याच शांत पने,
शशि कपूर-म्हणतो,दुसरो के पाप गिननेसे तुम्हारे पाप कम नाही होते.
काय  काही समजतय का?
अब्दुल कादर मुकादम

गोष्ट छोटी पण डोंगरा एव्हडी

||श्री नथू रामाय नमः ||
अब्दुल कादर मुकादम साहेब,
कालच तुमच्या सकाळ मधील लेखाला मी मेल करून उत्तर दिल.
आणि..
आज बातमी आली अमेरिकेत शाहरुक खान या अभिनेत्यला केवळ
त्याच नाव "खान" आहें म्हणुन अडवन्यात आले. मग म्हंटल ,
तुम्हालाच विचाराव अमेरिकेचा हा ,
"दूषितपूर्वगृह" हिन्दुनी तर केल नाही ना?
या आधी राष्ट्रपति एपीजे अबुल कलाम,
सिने अभिनेता ममूटी याला ही त्याच्या 
मुस्लिम नावा मुलेच अडवीन्यात आले होते ,
मुकादम साहेब हे सर्व चूकच परन्तु,,,, 
"या पूर्व गृह दूषित नजरेचा "
शोध घेवून त्यावर उपाय शोधला असतात तर फार बरे झाले असते.
आणि म्हनुनच "गुजरात आणि बाबरी" ही जर ...
आपत्ति वाटत असेल तर ती बदलण्याचा प्रयत्न केला का?
रोगावर जाहिर बोलता पण  रोग होउच नए यासाठी काय केलत?
खर तर "आपत्ति" ही उपकारकच,
कारण त्या मुले आपले गुणदोष कळतात.
मग गुण वाढवायचे आणि दोष कमी करायचे असतात.
परन्तु या मार्गाने ना जाता आपल्या सारखे
पुरोगामिच या सर्व प्रकाराला "भावनिक प्रतिसाद"
देवू लागले तर हे लक्षण खरेच चागले नाही,
इथे "रामदास स्वामी"म्हणतात,
" विद्या नाही बुध्ही नाही,
विवेक नाही साक्षेप नाही,
कुशलता नाही व्याप नाही,
म्हणोनी प्राणी करंटा  
समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले "
आणि म्हनुनच आपत्ति तुन गुणदोष समजुन घेणे 
आणि
त्यानुसार वर्तन करने हा भाग्या कड़े नेनारा मार्ग आहें 
आणि जर हे नाही केले तर ,
"रामदास स्वामी" सांगतात,
"आळसे आळस केला,
तरी मग कारबार ची बुडाला,
अंतर हेत चुकत गेला "समुदयाचा"
सुदन्यास अधिक सांगणे न लगे
गोष्ट छोटी पण डोंगरा एव्हडी


कोण ह्या, श्वेता परुलेकर?

||श्री नथू रामाय नमः ||


महिनाभारा पूर्वी लोकसभेच्या निवडनुकिसाठी मनसेने उभ्या  केलेल्या उमेदवार,
एवढीच ओळख.
पण ह्या बयेने महिला आघाडी बर्खास्त केल्याबरोबर राज साहेबानी मला विचारले नाही.
हा माझा अपमान आहे. असे निवेदन करणार्या परुलेकरना आम्ही विचारतो ,
ज्या लाखो मराठी मतदारानी तुम्हाला विश्वासाने भरभरून लाखोनी मते दिली.
त्या लाखो मराठी मतदाराना न विचारता,शिवसेनेच्या भजनी लागलात,
याचा जाब तुम्हाला द्यावा लागेल!
आता एकच करा ,राज साहेबांचा आदेश तुम्हाला मानवाला नाही ठीक ,
निदान शिवसेनेचे जोखड खांद्यावर घेतले आहे,
त्या उद्धव ठाकारेंचा आदेश तरी तुम्ही मानणार काय?
एक लक्षात ठेवा परुलेकर बाई ,
मनसे ही संघटना फक्त,मराठी माणसांच्या न्याय हक्का साठी  काढली आहे.
इथे पद ,मान मरताब ,आमदारक्या, नामदारक्या, यासाठी राज साहेबानी ही संघटना काढलेली नाही.
आ,बाला नांदगावकर देखिल आज आमदार्की सोडून साहेबांच्या खांद्याला खांदा लावून
रस्त्यावर उतरून लढा देत आहेत त्यांचा आदर्श ठेवला असता तर बरे झाले असते.
असो शिवसेनेत तरी निट रहा.
जय महाराष्ट्र.
 

"आरक्षण धोरण"


||श्री नथू रामाय नमः ||

डॉ.विजय पेठे,
आपला "आरक्षण धोरण"
लोकास्त्तातिल लेख वाचला
खुपच चांगला होता .
मी आरक्षण विरोधी आहे म्हणुन हे बोलत नाही
कुणालाच आरक्षण देवू नये हां जो गरिब आहे त्याला जरुर द्यावे.
मी स्वतः obc आहे परन्तु ही शर्यत आहे ज्याच्यात धमक आहे क्षमता आहे त्याला पुढे जौद्याकी
का "कंडक्टर च्या लायकी च्या माणसाने डॉक्टर" हे कुठवर चालणार?
स्वतः बबासहेबानी हे आरक्षण केवल दहाच वर्षे द्यावे असे सागितले असता केवल मताच्या लाचरी साठी  कोंग्रेस हा खेल खेलत आहे. आपल्या सारख्या प्रतिष्टिथानी  या विरुध आवाज़ उतावला
धन्यवाद मी सुनील भूमकर ९८७०८४९०६३,९८६९८४९०६३

vijay pethe

to me
show details 4 Apr

pratikriya dilya baddal dhanayvad...paper madhle maze article faar sankshipta hote...tyache vistarit svarup tumhala pathavu ichito
taar krupaya tumcha patta mala mail kara ani sms kara...

address a-2/003 swastik apts
hutatma maruti kumar road
behind shiv sena office
khopat
thane
400601
fone number - clinic 022 25320941
home 022 25478967
mobile 9819505870

kalave

dr vijay r pethe

"मतपेटिला रंग्पेती बनवू नका?"

||श्री नथू रामाय नमः ||

मा. श्री.शरद पवार
साहेब,
हल्ली आपली पेपर मधे रोज जाहिरात वाचतो
"मतपेटिला रंग्पेती बनवू नका?"
पवार साहेब ,आज पर्यंत आपण नक्की काय केलत?
म्हणुन आम्ही आमचा भगवा हो "भगवा च"  महारष्ट्र आपल्या ताब्यात द्यावा?
या देशाला आधीच रंगित आपल्या कोंग्रेस कृपेने केले आहें,
निदान महारष्ट्र तरी भगवा राहुद्या, त्याला बदलायचा प्रयत्न करू नका .
हा भगवा ,शिवाजी महाराजांचा आहें,
हा भगवा देवांचा आहें,
हा मराठी माणसांचा भगवा आहें,
आमच्या नसानसात खेलनार रक्त देखिल भगवच आहें
"आज म्हणे तुम्हाला,
हा देश एक हवा...पण भगवा नको
सर्वानी एक व्हावे एक रहावे.....पण त्यात भगवा नको
पवार साहेब,
का आम्ही एक रहवे?
बोम्बस्पोटात मरन्यासाठी?
संसदेवर हल्ला झाला  तरी?
नाहक आमचे प्राण गेले तरी ?
हिरव्यानी नी इथे कितीही हैदोस घातला तरी?
अफज़ल गुरु आणि कसाब ला पोसव लागल तरी?
तुमच्याच राज्यात शेत्कार्यानी सर्वात जास्त आत्महत्या केल्या तरी?
मंडल आयोगाच बण्डल आमच्यावर लादलत तरी?
तुमच्याच राज्यात आज "मराठ्यांवर" आरक्षण मागायची पाली आली तरी?
"सिमावासियाना" तोंडघशी पाडलत तरी?
का?....तर केवल भगवा नको...
तेव्हा कृपया गेली साठ वर्षे जो खेळत
आहात कृपया तो बंद करा .
इथला सर्व सामान्य मानुस आधीच खुप त्रासलेला ,
परिवाराच्या कालजी ने गांजलेला आहें त्याला आणखी त्रास देवू नका
जातीच्या आधारावर देश तोडनारे कोंग्रेसी
जातीच्या आधारवर मत मागणारे कोंग्रेसी
शाळेत जाणार्या  मुलाना जात विचाणारे कोंग्रेसी
आणि...."देशाच्या मतपेटी ला रंगपेटी बनवणारे  कोंग्रेसी"
तुम्ही राष्ट्रवादी म्हणजे वेगले नव्हे
"एक ही थाली के चट्टे बट्टे"

ज्या कुणाला २६\११च मोल असेल

||श्री नथू रामाय नमः ||

माज्या सर्व मित्रं साठी 
ज्या  कुणाला २६\११ च मोल असेल त्या सर्वांसाठी 
कृपया हा मेल सर्व मित्रांन सर्व पोलिसाना पाठवावा .
????.....मी हे पत्र पो.कमिश्नर सहेबना पाठवले आहें 
आपणही हे जरुर पाठवा
पपेरमध्ये,देखिल पाठवा व,,, 
"कर्तव्य दक्ष अधिकारी श्री.मनोहर कदम" 
याना बलिचा बकरा का बनवला हे विचारा...
"कर्तव्याला जागाल तर जन्मठेप भोगाल"
मित्रानो आज सारी आम्बेद्कारी जनता म्हणते,,, 
"रमाबाई"घटनेला जबाबदार पो.अधिकार्याला
"जन्मठेप जाली फाशी का नाही? हे बरोबर आहें का?
आणि त्यातही खरा प्रश्न अनुतरीच राहतो....
१-पुतल्याला हर कुणी घातला?
२-दंगल करनअरयाणा टी करू द्यायची होती का?
३-दंगल आटोक्यात आणली नास्ति तर श्री.मनोहर कदम हे,, 
सर्कार दरबारी "प्रशस्ति पात्र" ठरले असते का?
४-का दंगली कड़े दुर्लक्ष केल म्हणुन "बढती" दिली अस्ति का?
५-हल्नार्या निशानावर अवध्या अचूक गोल्या मरू शकतो का?
६-आणि अशा जनिवपुर्वक कम्रेच्यावर गोल्या मर्नार्या,
श्री.कदम आणि इतर पोलिसाना ओलिम्पिक्लाच पाठवा की?
एकट्या"अभीनव" वर भार कशाला?
दजनावारी गोलदमेदल तरी जिंकू?
७-ठीक दंगलीत कही मानस पोलिसांच्या हातून मारली गेली.
परन्तु...इतर करोडो रुपयांच नुकसान आणि इतर लोकांचे गेलेच नाहीत का?
८-जे २\३ ग्यासचे टयनकार पेटवून द्यायचा प्लान होता. 
तो खरोखर "आम्बेद्कारी "दंगाल्खोरानी पेव्न्यात सफल जाले असते तर?
९-आणि ज्यान्च्यामुले कदम सहेबना फायरिंग करावी लागली त्यांच काय?
१०-का यापुढे, सर्व पोलिसनी लेखी आदेशा शिवाय कामच करू नए?
समोरचा मारतोय मरू दया,जल्तोय जलु दया.असे हात बांधून कायद्याचे राज्य कसे येणार?
हे सार असेच चालवायचे तर मग पोलिस हवेत कशाला?
११-आणि श्री.मनोहर कदम यांच्या जागी एखादा "मागासवर्गीय"अधिकारी असता तर त्यावर अशीच करवाई जाली अस्ति का? अशाने महाराष्ट्राचा बिहार व्हावयास वेळ लागणार नाही आणि ...
"पोलिसांचे मानोधेर्य वाधनर नाही कमीच होएल"
मुंबई पोलिसांचा मेल...police.mumbai@ gmail.com
fax.no.२२६२१८३५
 

शिव ज्योत

||श्री नथू रामाय नमः||
परवाच मी म्हणालो महाराज माझ्या स्वपनात आले आणि 
म्हणाले माझ्या २\३ जयंत्या होताहेत आता २\३ पुण्यतिथि ही साजर्या करा 
वैगरे ,,,,,
आणि दुसर्या दिवशी माझा मित्र समीर दळवी आला आणि म्हणाला ,
सुनील थांब जावू नकोस कुठे रायगडा वरून  शिव ज्योत येणार आहे मी म्हणालो ठीक आहे 
आणि शिव ज्योत दुपारी आली आणि पार्श्वभूमीवर 
"वेडात मराठे वीर दौडले सात ,,,,"गाण वाजत होत माझ्या सार्खायाला हे सार भारावून टाकणार होत.
हे सार पाहून कालची माझी उद्विग्नता कुठच्या कुठे पलुन गेली
ही कुठली ताकद ह्या मुलांना २४० किमी धावायला तयार करते?
रायगड ते लालबाग एका दिवसात २४०किमि ?
इथे २.४० किमी सलग चालता नाही येत आम्हाला 
आणि हे धावत आले ? कशाच्या जोरावर? 
आणि वाटल आत्ता महाराज इथे असते सांगीतल असते ,महाराज असे नाराज होवू नका 
पण सांगायच क़स ? प्रत्येक मुलात मला महाराज दिसत होते 
तुकाराम महाराजांच्या भक्त समुदायत यवनांना प्रत्येक भक्तात जसे महाराज दिसत होते        
माझी अवस्था तशीच झाली होती. मला त्यांच्या 
मनात , डोळ्यात ती शिवज्योत धगधगताना दिसत होती.
जणु ते सांगत होते काही काळजी नको सुनील ही ज्योत अशीच तेवत राहिल .
जणु त्यांच्या रुपात महारज मला सनागत होते ,
हे असे वेडात दौड़नारे वीर मराठे अजुनही माझ्या सोबत आहेत तो पर्यंत 
"यावचंद्रो दिवाकरो मग कुठलही टिनपाट सरकार माझी जयंती 19feb ला करो
अथवा कुठल्या संशोधकाने काहीही सांगो 
मला ना पुण्य तिथिची आस आहे ना मझ्या जयंतिची  हे सार साजर करण्या पेक्षा 
मी आयुष्यभर यवानांशी  आणि आपल्यातील गददारांशी लाढलो, का लढाव लागल,
हिन्दवी स्वराज्यासाठी लढलो, मराठ्यन्सथी साठी लढलो 
मला राजाभिषेक का करवून घ्यावा लागला 
यवन आणि इतर इंग्रज वैगेरे मला राजच मानत होते 
मानत नव्हता ते तुम्ही,,,,
तेव्हा जमलच तर हे माझ कार्य प्रत्येकाला समजावून सांगा
माझी जयंती अथवा पुण्यतिथि नाही अरे ह्याच प्रश्नावर 
मुल शाळेत नापास होता रे इतिहासाला सनावल्यात नका बांधू
किचकट होतो गुंता वाढतो माझ कार्य राहत बाजूला आणि जयंती साठी 
भांडन होतात.अंतिम सत्याच्या नादात आहे तो ही इतिहास पुसला जातो    
                 
   

Tuesday, March 2, 2010

त्यामुले तोंड काळ व्हायचा प्रश्न च नाही

||श्री नथू रामाय नमः ||
 शिशिर शिंदे 
आपणास जय महाराष्ट्र  करावा की जय बिहाराष्ट्र करावा समजत नाही
काल सगळी कड़े धूळवड (रंगपंचमी)साजरी झाली .
आपण ही त्यात सामिल झालात चांगली गोष्ट आहे पण धूळवड कुणा बरोबर याचे भान आपणास राहिले असे दिसत नाही .
हा फोटो सर्व वृत्तपत्रांचे मथले  सजवत होता.
आपल्याला कदाचित यात वावगे वाटणार नाही.
एका भैया बरोबर होली खेळत आहोत होतो .
याची जरा सुध्हा आपल्याला लाज वाटल्याचे दिसत नाही 
फोटू आक्षी जितेंदरावानी आल्याला हाय बाकि  लई झ्याक ,,,
मराठी अमराठी वाद एकीकडे पेटवत ठेवायचा आणि 
दूसरी कड़े त्याच भैयांच्या गळ्यात गले घालायचे ?
हे बरोबर आहेका?
एकमेकांचे पक्के वैरी एकमेकांवर पिचकर्यांच्या फैरी झाड़त होते.
आणि हे असले चले पाहून हेची फल काय मम तपाला?असे आम्हास वाटत होते 
पण तुम्ही तुमचा खरा निर्लज्ज चेहरा समोर आला 
सेनेत असताना  एकदा कुठे खेळ पट्टी खंलित आणि हीरो झालात . पण हे क़स झाल त्या 
गोष्टीतल्या शिम्प्यासारखे रिकामतेकडा बसला असता तो एकदा माशा मरतो 
आणि मोजुन बघतो तर एका फटक्यात त्याच्या सात माशा मेलेल्या असतात ,,
सहजच चाला म्हणून एक पत्ता बनवतो आणि त्यावर लिहितो ,
"एका फटक्यात सात" एके दिवशी राजाचा एक सरदार तिथून जात असता त्याची नजर 
शिम्प्यावर जाते त्यालाही असाच कुणीतर वीर?हवा असतो त्याला तो राजा समोर उभा करतो 
एकेक दीव्य करायला लावतो  सुदैवाने तो पास ही होतो.
तुमच तसाच झाल सैनिकांच्या जोरावर खेळ पट्टी उखडलीत नाव तुमच झाल ,,
पण आज तुमचा खरा चेहरा समोर आला 
आम्ही चित्रकार नाही पण राज साहेबांना विचरा असे सगळे रंग एकत्र झाले की कुठला रंग तयार होतो 
काला विचरा हव तर असे थोबड़ रंगवून कालेच करून घायचे होते तर झेंडा कालाच घ्यायचा होता
निदान हा निषेधाचा झेंडा आहे हे सांगता तरी आला असते 
 मग या भैयांच्या रंगात पडले असते तरी चालले असते.
आज कळल प्रति साहेब असलेले राज साहेब यांच्या कड़े ओघवती शैली आहे भाषणाची
खुप अभ्यास पूर्वक ते बोलतात आणि मराठीवर त्यांचे निर्व्याज प्रेम आहे 
बाला साहेबांचे आमच्या मनातील खरे वारसदार श्रीमान राज सहेबच आहेत 
पण तरी देखिल आम्ही मनसे त नाही आलो कारण झेंडा ,,,
मग भले ही आमचा विट्ठल चुकीचा असेल चुकत असेल पण हातात भगवा आहे ना ?
आमचा झेंडा भगवा अन्य दूसरा रंग नाही त्यात त्यामुले तोंड काळ व्हायचा प्रश्न च नाही 
 जय महाराष्ट्र !
           

शिवजयंती

||श्री नथू रामाय नमः||
परवाच सरकारी शिवजयंती १९ फेब,ला साजरी झाली 
आता उद्या आणखी एक साजरी होणार व्वा मज्जा आहे म्हणत मी डोळे मिटले .
२\३ जयंत्या कुणाच्या नशिबात असतात? 
उद्या काय काय धम्माल करायची ते स्वप्न रंगवत असतानाच,,,,,
आक्रित घडल,,?
स्वप्नात मझ्या चक्क महाराज आले का खोट वाटत ?
अहो मझ्या स्वप्नात जिन्ना येतो तर महाराज का येणार नाहीत ?
आणि म्हणाले माझ काम आहे तुझ्या कड़े करशील ना ?
मी म्हणालो महाराज अस काय म्हंताय?
तुम्ही हुकुम करायचा आदेश द्यावा महाराज ,,
महाराज-नाही रे बाबा आज काल हुकुम करायची आदेश द्यायची पद्धत नाही राहिली
जो तो आपल्या मनचा मालक झालाय
महाराष्ट्रतील  एका नेत्याला मी हे वरदान दिल होत पण त्याने आपल्या हातान घालवल 
जावू दे काम एक खाली निरोप दे एव्हडा माझा           
सुनील अरे माझ स्मारक करणार आहेत म्हणे सागरात ३५० कोटि खर्चून ?
त्यापेक्षा अरे मी जे गड किल्ले बांधले त्याची डाग डुजी करा म्हानव?
प्रत्येक किल्ल्यावर शंकरासमोर नंदी असावा त्या प्रमाने एक मशीद आहे ती हटवा म्हानव?
अरे ती मशीद सुध्हा तुम्ही माझ्याच नावावर खपवताय अरे आयुष्यभर त्या यवानांशी लढ़लोरे
तुम्ही मात्र एकदा कुठे मुसलमान सेनापति ठेवला त्याच च भांडवल करत आहात ?
अरे साध माझ्या पुतल्याला हर कुणी घालायचा यावर वाद होतात ?
ते थम्बवा आता सांगशील ना? माझाच पुतला व्हायची वेळ आलिय आता ,
सांगशील ना एव्हड़?
इतिहास संशोधक ही जातच नामशेष करा याना एव्हड़ डोक्यावर घेवु  नका 
एक वाक्यता नाही ती कशात?
आणि सर्वात महत्वाच ,,,,
तो माझा जन्म तिथीचा वाद मिटवा आता बस्स करा अरे की जन्म तिथ्या साजर्या करन ?
अरे नाही तर माझी पुण्य तिथि ही साजरी होईल २\३ वेळा
हो कारन मी जर जन्मत असेन २\३ वेळा तर पुण्य तिथि नको का २\३ वेळा ?
सुनील,
अजुन तरी मी मेलो नाही अजुनही लोकांच्या हृदयात जिवंत आहे 
तुमच वागन बघून मी अजुन जिवंत कसा हाच प्रश्न पडलाय?
कारण आता तुमची पुन्याई आता कमी झालीय तुम्हाला मदत करायला आलेला मी शेवटचा ,,,
आताशा देवालाबी तुमचा कंटाला आलय 
दरवेळी अवतार घेवुन त्याने तुम्हाला वाचवायचे धंदे सोडून दिलेत .
एव्हाडा निरोप दे जातो मी  आही हो ते पुन्य तिथीच आठवणीने संग रे बाबा 
मलाच माझी खुप लाज वाटु रहलीय सांगशील ना ?
मी हो म्हननार इतक्यात मला,,,
ढोल लेझीम नगारे ताशे आणि कुठे बेन्जो तर कुठे डिजे च्या तालावर महाराजांची 
मिरवणुक निघालेली पहिली माझी झोप उडाली होती 
कारण मिरवनुकित महाराज कपालाला हात लावून बसलेले  दिसत होते 
मला म्हणत होते 
सुनील असा अपमान उभ्या आयुष्यात कुणाचा झाला नसेल रे?
देवा परत महाराष्ट्रात जन्म नको यांच्यात मझ्या जन्मा विषयी एक वाक्यता नाही
मरणाविषयी तरी असू दे 
       
 





Monday, March 1, 2010

हे असले भिकारचोट धंदे ह्याना कुणी सांगितले?

||श्री नाथूरामाय नमः ||
मा.शिवासेनाखासदार,श्री.संजय राउत साहेब,
{तुमच्या नावापुढे "जी" मुद्दामच लावत नाही}
कारण परवाच आपण नायगावच्या गाँधी चौकात आला होता
श्री.सुरेश गंभीर ,यांच्या प्रचारार्थ आणि बोलूनही दाखावलत
" माझी या नायगावात यायची दूसरी वेळ
परन्तु या आधीचा जोश ती ताकद दिसत नाही"
साहेब हर्या-नार्या हाती शिवसेना सोपवल्यावर
असेच होणार याना फ़क्त "जीजी "करायच तेवढ माहित आहें.
यांनी शिवसेना संपवायची शपथ घेतल्या सारखे वागत आहेत.
याना कुणीही "जनार्दन"दामोदर" म्हणत नाही .
यात काय ते समजा यांची लायकी काय.यांचा सगळा मनमानी कारभार आहें .
हे दोघ म्हणजे शिवसेना काय?
शाखाप्रमुख रवि घोलेच केलेल भज.
प्रभाकर भूमकर सकट कुणालाही विश्वासात न घेण.
गाँधी चौकात सभा आहें हे केवळ स्टेज बांधल्यावर कळणे.
त्यातही त्या स्टेज वर भिमाचा उदो उदो ?
शिवसेनेला गर्दी जमवन्यासाठी भिमाच्या गाण्यांची गरज
कधी पासून लागु लागली?
असले राजकारण आमच्या लक्षात येत नाही
आणि भीम जयंती सुध्हा ?
मग गाँधी चौकात शिवजयंती का साजरी होत नाही ?
ह्याला आम्ही राजकारण म्हानव काय?
हे असले भिकारचोट धंदे ह्याना कुणी सांगितले?
"याव्चंद्रोव दिवकरोव या देशातला मुसलमान
आणि बाबासहेबचा माणूस शिवसेनेला कधीही मत देणार नाही
"हे सूर्यप्रकाशा इतक स्वच्छ आहें .
राजकारणात थोड खोट वागयच इथपर्यंत ठीक
परन्तु हे सारे एक पाय कोंग्रेस च्या दारात
असल्या सारखे वागत आहेत
ह्याना कुठल पद मिळाल तर हे
"निष्ठावान" नाहीतर "नाराज"...
साहेब आमच्या व्हिजिटिंग कार्डवर लिहिले आहें
"ज्या दिवशी आम्ही कोंग्रेस ,
राष्ट्रवादी कोंग्रेस ,आणि जे देवधर्म मानत नाहीत
अशा पक्षात जावू ,त्यांचा प्रचार करू,
त्यांच्या बाजूने निवडणूक लढवू
हे परमेश्वरा त्याक्षणी तू आम्हाला
मृत्यु दे,मृत्यु दे ,मृत्यु दे"
साहेब,पुन्हा हात जोडून विनंती आहें.
शिवसेनेची आमच्या भागातील पिछेहाट बघवत नाही.
योग्य व्यक्तीला पद दया .कामाची तळमळ असणाऱ्यांना मोठे करा .
अहो हे सगळे "भजी खाव"...
ह्यांचा कही अभ्यास नाही,कही वाचन नाही,कही बोलता येत नाही,
हा...पैसे मात्र बरोबर खाता येतात...
आणि आमची त्याला ही ना नाही....परन्तु प्रथम बांधिलकी
शिव सेनेशी ,हिंदुत्वाशी,मराठी माणसाशी...
नेमक हेच हे विसरलेले आहेत.
जय महाराष्ट्र सुनील प्रभाकर भूमकर ९८७०८४९०६३\९८६९८४९०६३



ही रेस "आर्क्षनाच्या कुबड्या"घेवून जिकता येणार नाही


||श्री नाथूरामाय नमः |
प्रा. अशोक बुधिवंत.
पत्र लिहिण्यास अमल उशीरच झाला.
आपला लोक्स्त्तातिल "obc"वरील लेख वाचला होता.
म्हणुन हा सारा पत्र प्रपंच ,
साहेब मी स्वतः माली आहें आणि मज्यासरखे अनेक ज्यांचा
"आरक्ष्नाला" ठाम विरोध आहें.
कारन आजच्या काळात जगन ही एक रेस जाली आहें.
आणि ही रेस "आर्क्षनाच्या कुबड्या"घेवून जिकता येणार नाही
आणि कुणी जिंकू ही नए.
आपणही आपल्या नावापुढे जो "प्रा" लावता तो
कीवा "मुंगेकर साहेब" आज जो "महाराष्ट्राची शान"
अभिमानाने मिरवतात    
ते सर्व असेच आले काय?
तेव्हा तुम्ही दिलेल्या "आकडयान्शी "
खेलन्यात आम्हाला स्वारस्य नाही.
तुमच्या सारखे बुधिवंत जर आम्हाला
"भिका मागा आणि मोठे व्हा"असा सल्ला देवू लागले
तर आम्ही "आदर्श"तरी कुणाचा ठेवायचा?
कुणी तरी आमची माथि भड़कवावित 
एवढे ही आता आम्हीही अशिक्षित राहिलो नाही .
तेव्हा ,आमची मुलबाल,
आम्ही आराक्ष्नाची भिक मागत नाही.
म्हणुन,
आम्हाला मुर्दाड ,भित्री ,डायनासोर,गाफिल,भेकड,म्हणतील 
याची चिंता आपण करू नए.
ज्याच्या mangatat जोर असेल तोच ही शर्यत जिंकेल.
आपण कलजी करू नए.
आणि तुम्हीच सांगितल्या प्रमाने,
(अधिनियम २००१ अन्वे ५२*/*नोक्रितिल आरक्षण (क)शासन निर्णय
सामान्य प्रशासन विभाग क्र.
 bcc १०९३/२१६७/bcc १०९४ प्र.क्र.६८/९४/१६ 
दिनांक ८देक या द्वारे ३२*/* 
आरक्षण म्हणजे "मराठ्याना आरक्षण") 
मग बुधिवंत साहेब अचानक कसेकय जागे झालात?
obcni जागे व्हावे असे का वाटू लागले?
"मराठ्याना आरक्षण म्हणून की काय?
हा सारा पोटशुल कशासाठी? 
या आधी obc चा कळवला  नाही आला?
रोम आणि नीरो जल्यावर जाग आली का? 
जेव्हा bc/ obc वर्ग केले तेव्हाच का बोलला नाही 
obc न देखिल आमच्या एवढे अधिकार दया
तेव्हा तुम्हाला वाटल हे lambch बरे.
नाही तर आमच्या आर्क्षनावर गदा यायची.
बुधिवंत साहेब ,तुमच्या या "आरक्षानी दहशतावादाला   
" कोंग्रेस ची फूस आहें हे आम्ही पक्के जाणून आहोत.
तेव्हा हे असले "भिकारचोट डोहाले"
आम्हाला लागतील या भ्रमात  
कुणी रहू नए.आणि लढायचे तर कुणीही शिकवू नए.
छात्रपतिंचे मावले आहोत,आमच्या हतापयत रग आहें 
तोवर उपाशी मारणार नाही आम्हाला भिक दया असा घोष कार्नर नाही.
सुद्न्यास अधिक संगाने नलागे,
"आर्क्ष्नाला आमचा ठाम विरोध आहें आणि तो राहणार.
"ज्याच्या मनगटात जोर तोच घेइल  गरुड़ भरारी...
नको आम्हास आर्क्षनाची खोटी फुगिरी..."

"रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? " ....

||श्री नथू रामाय नमः ||
१५ ऑगस्ट १९४७ - राष्ट्रजन्म ? 
येणार येणार म्हणता म्हणता एकविसावे शतक आले. 
चिरप्रतिक्षीत असलेले हे एकविसावे शतक येऊन साडे नऊ वर्षे उलटून गेली. 
जेव्हा एकविसाव्या शतकाची चर्चा होते, 
तेव्हा ईसाची चर्चा होणे आवश्यक आहे ! हे जे एकविसावे शतक आहे, 
ते आमचे एकविसावे शतक नाही. हे ईसाचे एकविसावे शतक आहे. 
स्वातंत्र्यप्राप्तिनंतर आम्ही कायम एकविसाव्या शतकातच जगत आलेलो आहोत. 
हजरत ईसा मसीह जेव्हा कृसवर लटकवले गेलेले नव्हते, 
त्याच्या ५७ वर्षापूर्वी, उज्जैनी येथील अवंतिका नगरीत 
भगवान महाकालाच्या पवित्र चरणांच्या सावलीत, 
आर्य सम्राट महाराज विक्रमादित्य यांनी, 
विदेशी शकांना बदडून - हाकलून, आर्य संस्कृतीची विजयपताका डौलाने फडकावीत, 
आपल्या नावाचे नविन संवत्सर प्रारंभीत केलेले होते.

विश्वातील सर्वात प्राचीन संस्कृतीचे आम्ही उत्तराधिकारी आहोत. 
आडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धांचा प्रादुर्भाव झाला, 
आणि भगवान बुद्ध व महावीर यांच्याही आडिच हजार वर्षापूर्वी कुरूक्षेत्राच्या समरांगणात, मानवतेच्या कल्याणाकरीता, भगवान श्रीकृष्णांनी भगवतगीतेचा उपदेश केलेला होता. 
अजुनही पुरातन इतिहास आहे आमचा. लोक आम्हांला समजावतात, की हिंदुस्थानची "हिस्टरी" गांधींपासून सुरू होते व गांधींपर्यंत दम तोडते. १९४७ साली राष्ट्राचा जन्म झाला. राष्ट्रपित्याने जन्म दिला. जर या राष्ट्राचे कोणी पिता असतील, तर या राष्ट्राच्या कोणी माताही असल्या पाहिजेत ! गांधीजी जर या राष्ट्राचे पिता असतील तर कस्तुरबा या राष्ट्राच्या माता आहेत. पण या राष्ट्राचा जेव्हा तथाकथीत जन्म झाला, तेव्हा कस्तुरबा गांधींसोबत नव्हत्या. त्यांचा पुर्वीच देहांत झाला होता तरी गांधीजींनी विना कुणा मातेच्या सहाय्याने या राष्ट्राला जन्म दिला. स्वातंत्र्यप्राप्तीचा हा इतिहास आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण
वस्तुथिती ही आहे की,
हे राष्ट्र कुणा गांधीजींच्या द्वारा जन्मास आलेले नाही हे राष्ट्र, गांधीजींनी राजनितीत येण्यापूर्वी पुष्कळ वर्षे आधी, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आधिकार आहे व तो मी मिळवणारच!"
असे सिंहघोष करणार्‍या लोकमान्य भगवान टिळकांचे राष्ट्र आहे.
हे राष्ट्र, घोड्यावर मांड टाकून, घोड्याचा लगाम तोंडात पकडून, दोन्ही हातात नग्न तरवारी धारण करून, १२०० इंग्रजांच्या नरमुंडमाला काप कापून भारत मातेची ओटी भरणार्‍या, राष्ट्रलक्ष्मी महाराणी लक्ष्मीबाईंचे राष्ट्र आहे.
विदेशी आक्रमकारी लुटारूंना भारतातून हाकलविण्यासाठी क्रांतिची ठिणगी पेटविणार्‍या अमर हुतात्मा मंगल पांडेंचे राष्ट्र आहे.
चरखा व टकळीने आरंभित नाही झालेला आमचा इतिहास. जगातील कुठल्याच राष्ट्राला चरखा व टकळीने स्वातंत्र्य मिळवून दिलेलेच नाही.
फारच जरूरी आहे वस्तु -
चरखा ! फारच आवश्यक आहे उपकरण टकळी ! कपडे शिवण्यासाठी 'सूत' तयार होते त्या पासून. शरीर झाकले जाऊ शकते, पण कुणा राष्ट्राची इज्जत चरखा व टकळीने झाकली जाऊ शकत नाही.
रक्तानी निर्माण होत असतो राष्ट्राचा इतिहास.
असिधारा व्रत आहे ! तरवारीच्या धारेवर चालावे लागते राष्ट्राच्या निर्माणा करीता.
भिक मागून मिळत नाही कुठल्याच कॉमला स्वातंत्र्य ! हिसकावून घ्यावे लागते ते. अत्याचारी लोकांचे दात तोडावे लागतात.
पुरूषार्थाचा परिचय द्यावा लागतो.
आम्ही स्वराज्याचे आधिकारी आहोत हे सिद्ध करावे लागते. प्रसंगी प्राणार्पण करावे लागते!रामायण कालांत प्रभु रामचंद्रांनी जर चरखे चालवले असते, तर
राष्ट्राच्या अस्मितेची पुनर्स्थापना असंभव होती.
महाभारताच्या प्रांगणात जर चरखे फिरवले गेले असते, तर दुर्योधन व दुःषासन प्रभावित होणार नव्हते.
रामायणाचा इतिहास रक्ताने लिहिला गेलेला आहे. महाभारताचा इतिहास रक्ताने लिहिला गेलेला आहे.
धर्म व सत्याच्या बंधनात बद्ध असलेल्या पांडवांसमोर महाराणी द्रौपदीला निर्वस्त्र केले गेले. भगवान श्रीकृष्णांच्या लिलेने, तीला निर्वस्त्र होऊ दिले नाही म्हणा,
पण कौरवांनी तर कोणतीच कसर सोडलेली नव्हती ! आणि प्रतिज्ञा केली महात्मा भिमसेन यांनी,
" ज्या पापात्म्याने महाराणी द्रौपदीच्या वस्त्रास स्पर्ष केला आहे, त्याच्या दोन्ही भुजदंडांना समूळ उखडून, त्याच्या वक्षस्थळास विदीर्ण करून, त्याच्या तप्त तप्त रक्ताने महाराणी द्रौपदीच्या वेणीस आभिषेक करीन."
संकल्प केला द्रौपदीने की,
"जो पर्यंत हे काम होत नाही, तो पर्यंत माझे केस मोकळे असतील."
प्रतिज्ञा पूर्ण करण्यात आली. १८ औक्षहिणी सेनेचा सर्वनाश झाला.
युद्ध क्षेत्रात सर्वांच्या नजरेदेखत महात्मा भिमसेन यांनी आपल्या वज्रमुष्टीच्या प्रहारांनी दुरात्मा दुःषासनाचे वक्षस्थळ विदीर्ण केले.
दोन्ही भुजांना मुळासकट उखडले.
कढत कढत रक्ताने महाराणी द्रौपदीस अभिषेक केला व सांगितले की,
" घे, बांधून घे ! आता आपल्या विखरलेल्या संस्कृतीसमान केसांना एकसुत्रात बांधुन घे ! येणार्‍या नविन पिढ्यांना हे जाणून घेऊदेत की,
राष्ट्राच्या अपमानाचा प्रतिशोध कसा घ्यायचा असतो."
असे घडले आहे आमचे राष्ट्र
हे राष्ट्र - चंद्रगुप्ताचे राष्ट्र आहे. युनानच्या आक्रमणकारी सेनापती सेल्युकसला ज्यांनी आपल्या पुरूषार्थाने गुढगे टेकायला विवश केले. आपली राजकन्या समर्पित करूनच सेल्युकस जिवंत परत जाऊ शकला.
चंद्रगुप्ताचे राष्ट्र !
चाणक्याचे राष्ट्र !
सम्राट आशोकाचे राष्ट्र ! स्कंदगुप्त- समुद्रगुप्ताचे राष्ट्र ! महापराक्रमी महाराज यशोधनाचे राष्ट्र !
धर्मराज्य युधिष्ठिराचे राष्ट्र ! भगवान श्रीकृष्णाचे राष्ट्र ! श्रीरामचंद्रांचे राष्ट्र !
श्रीरामाचे पिता दशरथ ! दशरथाचे पिता अज !
अजचे पिता रघु !
रघुची पुरातन परंपरा -
सम्राट हरिश्चंद्रांची परंपरा ! मानभाताची परंपरा !
सगरची परंपरा !
आणि
भारत मातेच्या प्रांगणात भगवती भागिरथीला प्रवाहित करणार्‍या भक्त शिरोमणी महात्मा भगिरथाचे राष्ट्र आहे !गौतमाचे राष्ट्र !
कपिलाचे राष्ट्र !
कणादाचे राष्ट्र !
अगस्ती - वाल्मिकी - वसिष्ठ - व्यासांचे राष्ट्र आहे.
भगवान शंकरांचार्यांचे - रामानुजाचार्यांचे - वल्लभाचार्यांचे -
मध्वाचार्यांचे -
निंबार्काचार्यांचे -
भगवान श्रीकृष्णचैतन्यदेव गौरांग महाप्रभुंचे राष्ट्र आहे.
तुकारामांचे राष्ट्र !
ज्ञानेश्वरांचे राष्ट्र ! हिंदुपदपातशाहीच्या
निर्माणाचा संकल्प छत्रपति शिवाजी महाराजांच्या हृदयात जागृत करणार्‍या,
सह्याद्रीच्या पर्वत शृंखलेत तपस्या करणार्‍या राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामींचे राष्ट्र आहे !बकरीचे दुध पिणार्‍या -
चरखा चालविणार्‍या -
टकळी फिरविणार्‍या कुणा भेकड व्यक्तिद्वारा हे राष्ट्र निर्माण झालेले नाही.
या राष्ट्राची परंपरा गांधींपासून सुरू झालेली नाही व कुणा गांधींपाशी समाप्त होणार नाही.
गांधी मरून गेले पण राष्ट्र गांधींबरोबर समाप्त होत नसते ! संघटना समाप्त होतील. काँग्रेसचा इतिहास समाप्त होईल, पण राष्ट्राचा इतिहास समाप्त होणार नाही.
लक्षावधी वर्षांचा इतिहास आहे आमचा.
पृथ्वीच्या जन्मापासून हे राष्ट्र मानवतेचे मार्गदर्शन करीत आलेले आहे.
काँग्रेससारखे आनेक पक्ष विनाशाच्या गर्तेत विलीन होऊन जातील,
तरी सुद्धा हे राष्ट्र मानवतेचे मार्गदर्शन करीत राहील.
राहूल गांधींवर
सोनिया गांधी व राजीव गांधींचे संस्कार आहेत.
राजीव गांधींवर इंदिरा गांधींचे संस्कार होते व इंदिरा गांधींवर त्यांचे परम पुज्य परम धन्य पिता जवाहरलालजींचे संस्कार होते. या भ्रष्ट परंपरेला वेळीच रोखले नाही तर या राष्ट्राचा सर्वनाष अटळ आहे. काँग्रेसवाले हल्ली राष्ट्रीय स्थिरता व अखंडत्वाचा गोष्टी करतात.
कुठे आहे अखंडता ?
कुठे आहे आमचा पंजाब ?
गुरू परंपरा निर्माण करणार्‍या गुरू नानकदेवांचा मलकाना पंजाब कुठे आहे ?
पाणिनीला जन्म देणारा पुरूषपूर पेशावर कुठे आहे ?
काशी विश्वेश्वराच्या मंदीरावर साडे बारा मण सोन्याचे छत्र चढविणार्‍या महाराजा रणजीत सिंहाचे लाहोर कुठे आहे ? हरिसिंगांचे पंजाब कुठे आहे ? बंदा बैरागीने पापात्म्यांपासून मुक्त केलेला पंजाब कुठे आहे ? सरदार भगतसिंगांचा पंजाब कुठे आहे ? देवता स्वरूप भाई परमानंदांचा पंजाब कुठे आहे ? सायमन कमिशनला विरोध करून ब्रिटीशांशी लढताना बलिदान देणार्‍या पंजाब केसरी लाला लजपराय यांचा पंजाब कुठे आहे ?
कुठे आहे वंदे मातरम् चा महामंत्र स्वातंत्र्ययुद्धाला प्रदान करणार्‍या बंकिमचंद्रचट्टोपाध्यायांचा बंगाल ?
तुम्ही तर सर्व कापाकापी करून नष्ट करून टाकलेत.
कुणाचा सल्ला सुद्धा घेतला नाहीत.
अटकेपार झेंडे फडकाविणार्‍या, दिल्लीच्या रक्तदुर्गावर भगवा झेंडा फडकाविणार्‍या मराठी परंपरेच्या उत्तराधिकार्‍यांना विचारले होते काय ?
की आम्ही तुमच्या दिव्य भारत मातेचे तुकडे करीत आहोत. सांप्रदायिकतेच्या लाँडग्यांना जगतजननी भारतमातेचे तुकडे करून परतून देण्याचा आधिकार मोतीलालच्या लाडक्या पुत्राला कोणी दिला ?
तो काय नेहरूंच्या बर्थडेचा केक होता काय ?
जेव्हा वाटलं तेव्हा कापला व जेव्हा वाटलं तेव्हा वाटला.
ही वाटावाटी करण्याची गोष्ट नव्हती
आईच्या शरीराचे अंग वाटण्यासाठी नसते.
आणि
वाटावाटी भावा - भावांमध्ये होत असते.
भाऊ ते असतात ज्यांची आई एक असते.
भाऊ ते असतात ज्यांचे वडील एक असतात.
भाऊ ते असतात ज्यांचे बापजादे एक असतात.
पण ज्या लांडग्यांनी भारतमातेला आपली आई म्हणून स्विकारलेच नाही, ज्यांनी रामचंद्र - कृष्ण-भगवान बुद्ध - महावीर - शिवाजी - राणा प्रताप यांना आपले बापजादे म्हणून स्विकारलेच नाही, ज्ञानेश्वर - तुकाराम - नामदेव - समर्थ रामदास यांच्या स्मरणाने ज्यांना परमधन्यतेची अनुभुती झालीच नाही - ज्यांना गंगास्नानापेक्षा आब-ए-जमजम पवित्र वाटते - ते लोक कोणत्या नात्याने आमचे भाऊ बंद ? कसे झाले ? कोणता तर्क आहे ? कोणते गणीत आहे ? कोणता फॉर्म्युला आहे भाईचार्‍याचा ?
ब्रिटनहून आलेला विदेशी. फ्रान्सहून आलेला विदेशी. पोर्तुगालहून आलेला विदेशी. गोव्यातून पोर्तुगिझांना हाकलून लावले. का हाकलले ? काय अपराध होता त्यांचा ? विदेशी होते ! पाँडेचेरीहून फ्रान्सीसांना हाकलले ! का ? विदेशी होते - फ्रान्सहून आले होते. सगळ्या भारतवर्षातून इंग्रजांना हाकलले ! का ? विदेशी होते - इंग्लंडहून आले होते.
मग याचा कधी विचार केला नाही का तथाकथीत बुद्धीजीवी प्रगतीशील लोकांनी - समानतेच्या व धर्मनिरपेक्षतेच्या ढोंगी लोकांनी की, जर पोर्तुगालहून आलेला विदेशी होत असेल, फ्रान्सहून आलेला विदेशी होत असेल व इंग्लंडहून आलेला विदेशी होत असेल तर अरब - इराण -तुर्कीस्तान - सहारा - बलख - बुखाराहून आलेला, उजबेकिस्तान - कजाकीस्तानातून आलेला, समरकंद - ताश्कंदहून आलेला लुटारू स्वदेशी कसा आसू शकेल?
व्हिक्टोरिआचे गोरे-गोरे, गुलाबी-गुलाबी,
स्मार्ट-स्मार्ट,
क्यूट-क्यूट पुत्र जर स्वदेशी ठरत नसतील तर बाबराचे दाढीवाले बोकड स्वदेशी कसे ठरतील ?
कसे असतील
हे आमचे भाऊबंद ? भाईचार्‍याच्या नावाखाली कसायांना वाटलीत तुम्ही आमची मातृभूमी !
तुम्ही केलीत खंडीत आमच्या देशाची पवित्रता व अखंडता.
या भ्रष्ट परंपरेच्या आदिप्रवर्तक आसणार्‍या गांधींनी भारत मातेचे तुकडे तुकडे झाल्यावर मोहंमद आली जिन्नांना पहिला अभिनंदनाचा खलीता 'पेश' केला
गांधींच्या दृष्टीने राम व रहिम एकच होते.
पण रामनाम किंवा रामायण हे केवळ वाचून किंवा लिहून आलमारीत ठेवण्याचा ग्रंथ नाही.
ते एक जगण्याचे शास्त्र आहे.
जो रामायणात जगतो तो रामस्वरूप होऊन जातो.
गांधींची तत्वे ही पूर्णतः रामायण शास्त्राच्या किंवा रामाने सामान्य माणसाला आखून दिलेल्या मार्गाच्या संपूर्णतः विरोधात होती. रामाने आखून दिलेला मार्ग हा संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग आहे. हा मार्ग केवळ हिंदुंसाठी आखून दिलेला नाही. तर संपूर्ण मानव जातीला आखून दिलेला मार्ग आहे. जननी जन्म भूमीला उज्वलतेकडे नेणारा, जन्मभूमीला स्वर्गाचे स्वरूप देणारा मार्ग आहे. समर्थ रामदासांनी रामाने दर्शविलेला मार्ग अधोरेखीत केला, तो शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेला भगवंताचे अधिष्ठान देऊन पुलकीत केला.
आणि स्वर्गासारखे आनंदवन भूवन निर्माण झाले.
पण
गांधींनी आक्रमलेला मार्ग हा रामाने दर्शविलेल्या मार्गाच्या संपूर्ण विरूद्ध होता.
राष्ट्राला अधोगतीला नेणारा मार्ग होता.
रामाने वालीच्या सहाय्याने कधी सीतेच्या मुक्तिचा आणि रामराज्य स्थापनेचा विचार केला नाही.
कारण
वाली अधम होता.
तमोगुणी होता.
मानवतेला कलंक होता. बलात्कारी होता.
रामाने वालीचा वध केला व सुग्रीवासारख्या सज्जनाची मदत घेऊन रावणास परास्त केले.
गांधींनी मुस्लीमांच्या मदती शिवाय स्वराज्य मिळणे अशक्य आहे अशी विकृत संकल्पना पुरस्कृत केली.
बलात्कारी अधमांचे सहकार्य घेतले.
त्यांच्या खिलाफत चळवळीला डोक्यावर बसवून नाचवले.
या खिलाफत चळवळीचा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नव्हता.
याचे पर्यवसान भारत मातेच्या फाळणीत झाले
देदी हमे आजादी बिना खडग बिना ढाल !
साबरमती के संत तूने कर दिया कमाल !!
याचे गायन अजूनही चालू आहे. या काव्या इतके ढोंगी काव्य दुसरे नसेल.
चरख्याने स्वातंत्र्य मिळाले असते आणि चरख्यात मूळात जर इतकी ताकद असती तर भगवान श्रीकृष्ण अर्जूनाला रणांगणावर म्हणाले असते की, "तुझ्या आप्तांच्या विरोधात तूला नाही लढता येत तर असू देत, तुझ्याच्याने गांडीव उचलले जात नसेल तर सोडून दे - तू आपला चरखा चालव, सूत काढ आणि आपले गेलेले राज्य परत मिळव.
प्रभू रामचंद्रांनी सुद्धा उगाचच एवढा अट्टहास केला. किष्किंधेच्या हजारो संख्येने असलेल्या वानरसेनेस लंकेसमोर चरखेच फिरवत आणि सूत काढतच बसवावयास हवे होते. म्हणजे रावणाचे हृदय परिवर्तन झाले असते आणि सीतेस पून्हा प्रभू रामचंद्रांच्या हवाली केले असते.
शिवरायांनी सुद्धा पुष्कळ प्रकारे हिंसा उगीचच केली.
आपल्या सर्व मावळ्यांनिशी आफजल खानाला अन् औरंगजेबाला भेटायला जाताना निशस्त्र पदयात्रा करीतच जावयास हवे होते.
त्यांना अनवाणी पाहून जर शत्रूचे मत पालटले नसते तर त्यांनी सत्याग्रह,
उपोषण व शेवटी चरखे आणि सूत कातून त्यांचे हृदय परिवर्तन करून त्यांना स्वराज्य मागायला हवे होते.
या सर्व राष्ट्रपुत्रांनी हे नाही केले.....का नाही केले ?
होती ना अहिंसेत स्वातंत्र्य मिळवण्याची ताकद ?
का इतके हिंसेचे थैमान घातले ?
स्वातंत्र्य प्राप्ती करता घरा दारावर तुळशी पत्र ठेऊन आपल्या सख्ख्या भावांसमवेत चापेकर बंधुंसारखे फासावर चढावे लागते.
राणी लक्ष्मी बाई सारखे डोळा दुभंगलेला असताना सुद्धा १२,००० ब्रिटीशांच्या नरमुंड माला स्वातंत्र्य देवीला अर्पण कराव्या लागतात.
अंदमानातील काळ कोठडीत हातातून रक्त येई पर्यंत कोल्हू फिरवावा लागतो,
चक्की पिसावी लागते.
मंगल पांड्यांपासून ते सुभाष चंद्र बोसांपर्यंत आमचा अखंड रण यज्ञ चालू आहे !
"रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? " हा अमीट सिद्धांत आहे.
..लाज नाही वाटत प्रचार करायला ?
"देदी हमे आजादी बिना खडग बिना ढाल !
साबरमती के संत तूने कर दिया कमाल !!"
आगाखान पॅलेस मधील आलिशान वास्तूत शिक्षा भोगून आणि बकरीचे दूध पिऊन स्वतंत्रता मिळाली आहे काय ?