Friday, January 25, 2019

*काँग्रेसी रचिला पाया भाजप चढवतसे कळस*

15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला परन्तु राज्य कस करायचं हे ठरवलं गेलं 26 जानेवारी1950 दिवशी या देशातील प्रत्येक नागरिक हा मतदार राजा म्हणून घोषित झाला इथे राजा आपल्या वतीने एक प्रतिनिधी निवडून देतो राज्य कारभार चालवण्यासाठी परन्तु,,,
 हा असा देश आहे जिथे,,
*बहुसंख्यांकांच्या मतावर निवडणूक तर लढवली जिंकली जाते परन्तु देशाचा कारभार मात्र अल्पसंख्यांच्या मतांवर केला जातो,,,*
गेली कित्येक वर्षे बहुसंख्य असूनही
आरक्षण रद्द करू शकत नाही कारण अल्पसंख्य मत,,
370 कलम रद्द करू शकत नाही कारण अल्पसंख्य मत,,,
समान नागरी कायदा राबवू शकत नाही कारण अल्पसंख्य मत,,,
पाकिस्तानशी दोन हात करू शकत नाही कारण अल्पसंख्य मत,,
*बाकी हिंदू हिंदुत्व घाला चुलीत त्याच नाव काढलं तर तुम्ही देशद्रोहीच जिथे ठरवले जाता असा देश*
शिवरायांच्या नंतर पुन्हा एकदा गुलामगिरीत गेलेला हा मतदार राजा आज अशा एका देशात राहतो ज्याला *आझाद देश के गुलाम* म्हणवून घ्यायला खूप आनंद वाटतो
 आशा सर्व गुलामांना तथाकथित प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या मनःपूर्वक शुभेच्छा
ज्ञानदेवे रचिला,,,,च्या चालीवर म्हणाव वाटत
*काँग्रेसी रचिला पाया भाजप चढवतसे कळस*
, भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

No comments:

Post a Comment