||श्री नथू रामाय नमः||
काल एक मित्राने फोन केला म्हणला अरे तुझी ती
नाराज यात्रेची घुसमट आघाडी कविता वाचली बरका काल एक मित्राने फोन केला म्हणला अरे तुझी ती
मग आता तुझ काय मत आहे ?

मी म्हणालो मी काय शरद पावर आहे भविष्य सांगायला?
अरे जे होते ते चांगल नाही आणि या उद्वेगातून ते सार लिहिल होत
आता पुढे काय होणार काय होणार ते मी कस काय सांगू?
नाही पण तू बरेच वेळा काहीबाही लिहित असतोस सांग कि,,,,,
बरेच आढेवेढे घेतल्या नंतर सांगितलं
बघ आता अस होवू शकत
१- नरसिंह राव होते तेव्हा चन्द्रा स्वामी होते त्यांची मोठी चालती होती
पुढे सरकारनेच जे त्यांच्या भजनी होते पत्रकारांना
हाताशी धरून त्यांना भामटा ठरवल
आता सोनिया घोडीवर बसून मनमोहन चाबूक घेवून
दिग्विजयाला निघालेले सिंग रामदेव बाबाला भामटा ठरवतील,,,
आणि नेहमी प्रमाणे सोनिया मॅडम काम झाल कि
तांदुळातील खडा फेकावा तसे मग दिग्विजयाला फेकून देतील
कारण असेल
बेजाबदार विधान करून पक्षाला अडचणीत आणल ,,,,,,
२-उमा भारतींना पुन्हा पक्षात घेवून भाजपा अध्यक्ष
नितीन गडकरी त्यांना युपी मध्ये लढायला पाठवतील
उमा भारती विरुध्द माया अस जरी चित्र असल
तरी कारण असेल
दोन बायका पुराषाच्या आवेशात चिखल फेक
३-सुषमा स्वराज ,,,,,,,
पुढे काही बोलायच्या आत तोच बोलला
कारण असेल
ती हेमा पेक्षा उत्तम नाचते न लाजता कुठे हि हो ना?
ते सार जावू देरे आपल्या कडे काय होणार ते सांग ना,,,,
मी म्हणालो बाबा हे महाराष्ट्र आहे येथे काहीही म्हणजे काहीही '
घडू शकत एकदम अर्तक्य गोष्टी घडू शकतात
तो म्हणाल म्हणजे ,,,,,,?
बघ ,
सध्या येथे राजकीय फेरजुळवणी सुरु आहे
कारण असेल ,,,
दिल्लीत सिंग सरकार कोसळणार अशी लक्षण आहेत
करुणानिधी आणि आपले पवार साहेब या मागे असतील
नव्हे त्यांचाच घड्याळी हात असेल ,,,,,
मग सेना मराठी या एका मुद्यावर पवारांच्या पंतप्रधानकीला हिरवा झेंडा दाखवतील.
आमची सेना आठवल्याच मढ घेवून अकारण फिरतेय,,,
भाजपा सेना युती तुटेल ,,
महाराष्ट्रात मग
सेना +राष्ट्रवादी+ आठवले अस नाव गणित जन्माला येईल
भूजातल बळ कमी होवून मग क्च्गन बाहेर पडतील तेच मुळी
मुंढे यांच्यातला दलित मास लीडर जागा करतील ,,,
मुंढे भुजबळ दलित मतांवर निवडणुका लढतील
कदाचित अडीच आधीच वर्षे मुख्य मात्री पदही भोगतील
कारण काय आहे ,,,,,,,,,,,,,,,,,,,?
हिंदी सिनेमाच कथानक ,क्रिकेट,आणि आजच राज का रण
यात सर्व घटना तर्काला सोडूनच होतात
हे सारे विसरूनच गेले आहेत
आपण देवाची पालखी का उचलतो ते ,,,,,,?
कारण देवावर पडणारा गुलाल थोडा आपल्याही अंगावर पडावा
थोड पुण्य आपल्या राशी जमा व्हाव म्हणून
न कि देव बनायच्या ईछेतुन हे सार करायचा असत ......
आणि हे सारेच हरामखोर स्वतः देव बनू ईछितत आणि महाराष्ट्र
धर्माचा अवमान करतात .
हे लोक पवार मंडळींच्या स्विस accounts चा वा packages चा गुलाल उडवून घेतात कि आणि भरपूर प्रमाणात इतक्या कि गरीब शेतकरी लोकांनी आत्महत्या कराव्यात. असे संभावित लोक मिळाले कि आत्महत्याग्रस्त शेतकर्यांनी मेलेल्या शेतकर्याचे रक्त द्यावे अश्या चोरट्याला म्हणावे " आमचे packages खाल्लेस आता रक्त पी "
ReplyDeleteवरुण फडके हे लोक पवार मंडळींच्या स्विस accounts चा वा packages चा गुलाल उडवून घेतात कि आणि भरपूर प्रमाणात इतक्या कि गरीब शेतकरी लोकांनी आत्महत्या कराव्यात. असे संभावित लोक मिळाले कि आत्महत्याग्रस्त शेतकर्यांनी मेलेल्या शेतकर्याचे रक्त द्यावे अश्या चोरट्याला म्हणावे " आमचे packages खाल्लेस आता रक्त पी "
ReplyDeleteHi Sunil,
ReplyDeleteSusheel Patki commented on your link.
Susheel wrote: "भुमकर साहेब - अक्षरशः भन्नाट !! आय लाईक इट.. फुड़ें .. मी तुमच्या ग्रुप ला ज्वाइन झालों की नाहीं ते कसें समजावें ?? भाउसाहेब, तुमच्या ग्रुप चे नाव परत एकदां सांगावे.. आपण स्वतः चा दूसरा सेल नंबर सांगणार होतांत.. मला काहीं दिवस येथे जमूं द्या, मग आमचा पण तोफखाना सुरूं होइल.. मी माझ्या बद्दल आपणांस फ़ोन वर बरंच सांगितलें आहेच .. बाकी ठीक .. असो.. जयति जय जय मां भारती .. जय हिंद ... वन्दे मातरम .."
#
ReplyDelete#
#
*
Chandrakant Khade barobar........
13 hours ago · LikeUnlike
*
Marathi Manus va....
13 hours ago · LikeUnlike
*
Chanduk Khade MAST...
12 hours ago · Like
कारण काय आहे ,,,,,,,,,,,,,,,,,,,?
ReplyDeleteहिंदी सिनेमाच कथानक ,क्रिकेट,आणि आजच राज का रण
यात सर्व घटना तर्काला सोडूनच होतात
न कि देव बनायच्या ईछेतुन हे सार करायचा असत ......
ReplyDelete...आणि हे सारेच हरामखोर स्वतः देव बनू ईछितत आणि महाराष्ट्र
धर्माचा अवमान करतात .