|| श्री नथू रामाय नमः ||
अखेर एकदाचा महाराष्ट्राला एक नवा बागुलबुवा मिळाला
राहुल सोनियाच्या ताटाखालचे मांजर
मा.मु. (माननीय मुख्यमंत्री हो )
श्री.पृथ्वी राजजी चवान साहेब ( हे चव्हाण आहे चवान अस मुद्दाम लिहाल आहे )
तर सायेब महाराष्ट्रातल्या आमच्या लान पणी आमची आये आमास्नी भीती दावाया
आमाला बोलायची ये गप कि मुडद्या का बोलवू त्या बुवाला बागुल बुवाला.
का उगा कोकलू लागलय व्हय?
कवा धारण भोकाड पसरलं थांब हा आता बोलावतेच बग.
गप बस नाय धरून नील त्यो बुवा,
आन खावून बी टाकल ,
काय काय भीती दावायची पण हळू हळू माया ध्यानी यीवू लागल.
ह्ये बागुल बुवा म्हंजी काय सुदिक नसत ,
आणि ह्ये जवा मला ध्यानी आल तावापासन माह्या
आईन मला त्या बागुल बुवाच भ्याव नाय दावल,,,,,,
तीच त्वांड गपगार झाल बगा.
पर या तुमच्या आयेची कमाल हाय
तिला जशी हिंदी यीत नाय तुमालाबी तस शेम २ शेम
मराठी यीत नाय
वा भगवान ने क्या खूब बनाई जोडी
एक अंधा एक कोडी ,,,,,,,
येक बुवा गेला तर दुसरा तयार हायेच
आमच्या उरावर बशिवला तीन.
म्येल्याल कोंबड आगीला भीत न्हाई चवान सायेब !
तुमच्या पक्षाची तीच अवस्था हाये
आवो हेड मास्तराच्या पोराला नापास करणारे ह्ये तुमचे लोक
त्यास्नी तुमची भ्याव वाटणार हाय व्हय?
राहुल बाबाच्या कुरपेन आन सोनिया मातेच्या आशिर्वादान
तुमी दिल्लीहून हित डायरेक्ट ईमपोर्ट झालाव
पर तुमच्या पक्षातले लोक बगा लई बेरकी .
आवो ह्यांच्या संगट राज्य कराच म्हंजी बगा
बैलातून दूद काढण्या सारख हाय,
डोक्याला ताप हाय ताप, हा तस तुमास्नी काय बी जड नाय ह्ये,
पर अवघड जरूर हाय बगा ,,,,
पहिले छुट तर यादी बनवावी लागल कुणाला ठीवायाचा ?
आन कुणाला काडायचा?
आन तुमला सांगतो असे सगळे बाराचे हायेत बगा कि ,
कोण कुणाच्या गटातला ते कळत बी नाय
ईलास राव गट,शिंदे गट, भुजबळ गट,पवार गट,
अजित पवार गट, सुळे गट आण त्यों
अखेर एकदाचा महाराष्ट्राला एक नवा बागुलबुवा मिळाला
राहुल सोनियाच्या ताटाखालचे मांजर
मा.मु. (माननीय मुख्यमंत्री हो )
श्री.पृथ्वी राजजी चवान साहेब ( हे चव्हाण आहे चवान अस मुद्दाम लिहाल आहे )
तर सायेब महाराष्ट्रातल्या आमच्या लान पणी आमची आये आमास्नी भीती दावाया
आमाला बोलायची ये गप कि मुडद्या का बोलवू त्या बुवाला बागुल बुवाला.
का उगा कोकलू लागलय व्हय?
कवा धारण भोकाड पसरलं थांब हा आता बोलावतेच बग.
गप बस नाय धरून नील त्यो बुवा,
आन खावून बी टाकल ,
काय काय भीती दावायची पण हळू हळू माया ध्यानी यीवू लागल.
ह्ये बागुल बुवा म्हंजी काय सुदिक नसत ,
आणि ह्ये जवा मला ध्यानी आल तावापासन माह्या
आईन मला त्या बागुल बुवाच भ्याव नाय दावल,,,,,,
तीच त्वांड गपगार झाल बगा.
पर या तुमच्या आयेची कमाल हाय
तिला जशी हिंदी यीत नाय तुमालाबी तस शेम २ शेम
मराठी यीत नाय
वा भगवान ने क्या खूब बनाई जोडी
एक अंधा एक कोडी ,,,,,,,
येक बुवा गेला तर दुसरा तयार हायेच
आमच्या उरावर बशिवला तीन.
म्येल्याल कोंबड आगीला भीत न्हाई चवान सायेब !
तुमच्या पक्षाची तीच अवस्था हाये
आवो हेड मास्तराच्या पोराला नापास करणारे ह्ये तुमचे लोक
त्यास्नी तुमची भ्याव वाटणार हाय व्हय?
राहुल बाबाच्या कुरपेन आन सोनिया मातेच्या आशिर्वादान
तुमी दिल्लीहून हित डायरेक्ट ईमपोर्ट झालाव
पर तुमच्या पक्षातले लोक बगा लई बेरकी .
आवो ह्यांच्या संगट राज्य कराच म्हंजी बगा
बैलातून दूद काढण्या सारख हाय,
डोक्याला ताप हाय ताप, हा तस तुमास्नी काय बी जड नाय ह्ये,
पर अवघड जरूर हाय बगा ,,,,
पहिले छुट तर यादी बनवावी लागल कुणाला ठीवायाचा ?
आन कुणाला काडायचा?
आन तुमला सांगतो असे सगळे बाराचे हायेत बगा कि ,
कोण कुणाच्या गटातला ते कळत बी नाय
ईलास राव गट,शिंदे गट, भुजबळ गट,पवार गट,
अजित पवार गट, सुळे गट आण त्यों
नारायण त्यों तर ,,,,,
सांगा कस आन कुणाला ठीवणार ?
आवो तुमच्या गळ्यातल्या हारच वजन जास्त झाल तर ,
कुणी काडाय याचा नाय तुमच्या कापल्या करंगळी वर मुत्णार नहीत हि लोक. तुमच्याच काय कुणाच्या बी करंगळी वर ,,,,,,,,,,,,,,, आन ह्यांच्या मुला बाळांना ,नाते वाईकांना,सगळ्या सगळ्यांना
लाल बत्ती पायजेल ,,,,,
आवो त्यांचा आदर्श हाय त्यो.
कुणी म्हणणार हाय का मला लाल दिवा नग म्हणून !
ज्यांना दिल्लीत लाल दिवा हाये त्यांना माराष्ट्रात बी पायजे
येवड्या कष्टान त्यांनी सोतला ,मुलाला, नातेवाईकाला
निवडून आणायचं आन लाल दिवा नको व्हाय ?
काय राव तुमच बोलन कि बोलण्याच पिल्लू?
उद्या परवा तेर्वाचा माराष्ट्र घडवायचा तर
हे सत्तेच पावरबाज बटन नको व्हय आपल्याकड,
आवो आदर्शवत अशी परंपरा हाय आपली ती राव,
आमचच बागा ना गेली ६० वरस झाली आमी बी
गांधी परंपरेलाच मत देत आलूया कि,
कधी कवा उमेदवार पहिला पक्षान सांगितलं
मार ठप्पा कि मारला ,
तवा तुमच्या साठी सोताचा लाल दिवा नग
म्ह्नंणारा उमेदवार न्ह्या भेटायचा हित माराष्ट्रात,
त्यो काय आमच्या वाणी येडा हाय व्हय?
आमी,आमच्या बापजाद्यांनी केलता लढा दिला त्याग
आधी बिर्टीशान ईरुद, मग सोतंत्र जाल्याव,
ह्या देशाच्या परगती साठी कुणी धरणासाठी (सरदार सरोवर)
कुणी रस्त्या साठी,(एक्ष्प्रेस्स हायवे ) कुणी प्रकल्पासाठी
कुणी ईजे साठी,,,,,, येवड समद करून आजून,,
आमाला एक टाईम पाणी बी मिळत नाय,
ईज नाय ,शेतकरी अजुन्बी बळीच जातुय
तवा कवा कवा टक्कुर काम देत नाय गड्या
लोकांनी कोन्ग्रेस सत्तेचा पाट दिला पॉट फुटोस्तोवर
तरी तुमाला सत्तेच वाट घालत इत न्हाय व्हय?
शिकार तुमी करायची ती दिल्लीला बी नेयाची,
आता याच वाट बी तुमीच पाडा याचा आग्रय्व बी तुमीच करायचा?
आवो दिल्लीवाल्यानी काय काय करायचं तुमच्या साठी?
लग्नाला नवरा नवरी आणायची,
भटजी बी आणयचा,
मुहूर्त बी त्यांनीच काढायचा,
आहेर बी त्यांनीच गोळा करायचा ,
आन आता तुमाला पोर बी काढता इन व्हय?
हा ह्ये मात्र खर हाय
नांगराला बैल जुपण येगळ आन
सत्तेला माणूस जुपण येगळ ,,,,,,
कारण माणसांची कमी हाय कांग्रेस मंदी
हायेत ती सारी जनावर .
सांगा कस आन कुणाला ठीवणार ?
आवो तुमच्या गळ्यातल्या हारच वजन जास्त झाल तर ,
कुणी काडाय याचा नाय तुमच्या कापल्या करंगळी वर मुत्णार नहीत हि लोक. तुमच्याच काय कुणाच्या बी करंगळी वर ,,,,,,,,,,,,,,, आन ह्यांच्या मुला बाळांना ,नाते वाईकांना,सगळ्या सगळ्यांना
लाल बत्ती पायजेल ,,,,,
आवो त्यांचा आदर्श हाय त्यो.
कुणी म्हणणार हाय का मला लाल दिवा नग म्हणून !
ज्यांना दिल्लीत लाल दिवा हाये त्यांना माराष्ट्रात बी पायजे
येवड्या कष्टान त्यांनी सोतला ,मुलाला, नातेवाईकाला
निवडून आणायचं आन लाल दिवा नको व्हाय ?
काय राव तुमच बोलन कि बोलण्याच पिल्लू?
उद्या परवा तेर्वाचा माराष्ट्र घडवायचा तर
हे सत्तेच पावरबाज बटन नको व्हय आपल्याकड,
आवो आदर्शवत अशी परंपरा हाय आपली ती राव,
आमचच बागा ना गेली ६० वरस झाली आमी बी
गांधी परंपरेलाच मत देत आलूया कि,
कधी कवा उमेदवार पहिला पक्षान सांगितलं
मार ठप्पा कि मारला ,
तवा तुमच्या साठी सोताचा लाल दिवा नग
म्ह्नंणारा उमेदवार न्ह्या भेटायचा हित माराष्ट्रात,
त्यो काय आमच्या वाणी येडा हाय व्हय?
आमी,आमच्या बापजाद्यांनी केलता लढा दिला त्याग
आधी बिर्टीशान ईरुद, मग सोतंत्र जाल्याव,
ह्या देशाच्या परगती साठी कुणी धरणासाठी (सरदार सरोवर)
कुणी रस्त्या साठी,(एक्ष्प्रेस्स हायवे ) कुणी प्रकल्पासाठी
कुणी ईजे साठी,,,,,, येवड समद करून आजून,,
आमाला एक टाईम पाणी बी मिळत नाय,
ईज नाय ,शेतकरी अजुन्बी बळीच जातुय
तवा कवा कवा टक्कुर काम देत नाय गड्या
लोकांनी कोन्ग्रेस सत्तेचा पाट दिला पॉट फुटोस्तोवर
तरी तुमाला सत्तेच वाट घालत इत न्हाय व्हय?
शिकार तुमी करायची ती दिल्लीला बी नेयाची,
आता याच वाट बी तुमीच पाडा याचा आग्रय्व बी तुमीच करायचा?
आवो दिल्लीवाल्यानी काय काय करायचं तुमच्या साठी?
लग्नाला नवरा नवरी आणायची,
भटजी बी आणयचा,
मुहूर्त बी त्यांनीच काढायचा,
आहेर बी त्यांनीच गोळा करायचा ,
आन आता तुमाला पोर बी काढता इन व्हय?
हा ह्ये मात्र खर हाय
नांगराला बैल जुपण येगळ आन
सत्तेला माणूस जुपण येगळ ,,,,,,
कारण माणसांची कमी हाय कांग्रेस मंदी
हायेत ती सारी जनावर .
No comments:
Post a Comment