आज आपण खरच स्वतंत्र आहोत का?
कि "स्व"तंत्र आहोत?
स्वातंत्राच्या ६० नंतर हि नक्की काय मिळाले मिळवले?
आज हि जन्मला येणारे प्रत्येक मुल
डोक्यावर कर्जाचा डोगर घेवून जमनाला येते ,
खेडी नाही ती तर दूरच ,,,,,,,
आजूबाजूची गावही पाण्यासाठी तडफडत आहेत
सामान्य नागरिक भ्रष्टाचारात भरडला जातो
नागवला जातो
भरमसाठ शिक्षण घेवून हि
"अ"मंगल ,,,"मंडल आयोगाच्या"
फेर्यात तरुण भरडून जातो,
कोणी हि ऐरागैरा मत भगिनींना
भर रस्त्यात जाळतो
त्याच दिवशी काश्मिरात तिरंगा जाळला जातो,,,
१५ ऑगस्ट हा दिवस तिथे कला दिवस म्हणू पाळला जातो
आणि तरी आम्ही मोठ्या दिमाखात ,,,,,,?
स्वातंत्र्य दिन साजरा करतो
स्वातंत्र्य दिन साजरा करतो ,,,,,
हे पान फक्त माझ्या सारख्या अस्वथ मित्रांसाठीच आहे जे काँग्रेस,आरपीआय ,राष्ट्रवादी,आणि निधर्मी यांचे विरोधक आहेत , हिंदुत्व माननारे आहेत ,मराठीला जपणारे आहेत त्याचंच फक्त या पेज वर स्वागत आहे ,, आणि ज्यांचा या सगळ्यांशी काही हि संबंध नाही त्यांनी इकडे ढुंकून हि बघू नये योग्य तो अपमान केला जाईल यातील सर्व मतांसाठी सर्वस्वी मीच जाबदार असेन मग ते भले चुकीचे का असेना तेव्हा कृपया इथे गर्दी ही करू नका माझे विचार हे तुमचे विचार आहेत असे वाटत असेल तर आणि तरच...या ब्लॉगचा प्रसार करा
Tuesday, August 10, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment