Friday, November 2, 2018

*पितर सरग भये*---- पितर स्वर्गात गेले असे वाटने***

*पितर सरग भये*----
पितर स्वर्गात गेले असे वाटने***

कंपनी सरकारच्या वेळेची गोष्ट
पलटनीतले शिपाई स्वतः पेज पिउन गोर्या अमलदारांना भात चारित असत
आणि ते टोपडे मर्हाठी शिपायांच्या
त्या आदरातीथ्या बद्दल शिफारसीची पुराणे सांगू लागले
की आमच्या अजागळ पुर्वजान्ना
पितर सरग भये चा हर्षवायु होत असे
तसलाच काहीसा मामला
महारष्ट्र राज्यात सध्या चालु आहे असे दिसते राष्ट्रवाद आणि कोस्मोपोलीटिनीझमची काविळ
झालेल्यांना पांढर पेशा समुहाला हे लक्षात नाही येणार???
देशच्या एकतेच्या अखंडतेच्या गपा इतरांनी माराव्यात आणि महाराष्ट्राने प्रत्यक्ष सहभाग घ्यवा हे ठरलेलच आहे
बंगालची फाळणी झाली
आणि लोकमान्य टिळक महाराज लगेच तिकडे धावले
वंगभंग चा कायदा रद्द करवूनच ते थांबले ...
आणी तोच बंगाल काही दिवसांनी
महाराष्ट्रावर सापासारखा उलटला
 एक दिवस
कुणी तरी कलकत्ता येथील
महाराष्ट्र निवास या इमारतीवर काले निशान लावले
आणि ते निशान जसे लावले गेले
तसेच ते कुणी तरी काढले सुधा
महाराष्ट्र सदना च्या संस्थापकान्ना याची काही कल्पना ही नव्हती...
पण लगेचच त्याचा जाब विचारायला  आले निशान कुणी काढले
पण कुणी
काढले हेच माहीत नव्हते तर ते खुलासा काय करणार
बस्स
बंगाली गुंडांना दंगल माजवायला
इतक कारण पुरेस होत
झाल सदनावर भयंकर दगड फेक झाली खिडक्या काचा फोडल्या
आणि हां सर्व
 *माजवादी राष्ट्रवादी *
मंगल सोहला चालु असता
अचकट विचकट शिव्याचे दान ही  चालु होते
अखेर *इन मराठोको बंगाल से तड़ीपार करेंगे *
असे मंगल दान ही महाराष्ट्राच्या पदरात टाकत होते
*सर्व भारतीय एक* या अनैसर्गिक थोतांडामुले
माराठीच्या थडग्या वर हिंदुत्वाचा
झेंडा उभारल्या मुले
देशावर राज्य करायची ताकद असनार्यांना सुळ आणि उपर्या ना गुळ चारन्यात आपलेच लोक
धन्यता मानतात कारण
बाट्गा हां जास्त कट्टर असतो
कारण या सार्यांची निष्ठा
*छाछोर वारांगनेसारखी आपमतलबी असते*
या सार्यात त्या सैनिकाची अवस्था मात्र
*आपन कुणासाठी कशासाठी हातावर शिर घेवुन लढलो
कुणासाठी पोट बांधून रक्ताच्या रंगपंचम्या खेळलो याच विचार ही चुट पुटु न जात नाही*
कारण त्याच्या स्वाभिमानाचे
तळपट त्याचेचेच मित्र जातभई उडवत असतात
जय श्री राम

No comments:

Post a Comment