Saturday, December 15, 2018

शहरयार ,आणि मोदीजी


हारयार--टोपण नाव खर नाव कुंवर अखलाख खान पण उमराव जान सिनेमा मुळे परिचित असलेले त्यांचं पुस्तक अ लाईफ इन पोयट्री
प्रकाशित झालय
अत्यन्त शांत संयत आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व
शिक्षकी पेशात असताना त्यांनी म्हणे
राजेंद्रसिंह बेदी यांची एक कथा *#अपना दुख मुझे दे दो* शिकवायला 15 दिवस घेतले जोते वाक्य न वाक्य मुलांनी वाचून त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे हा त्यांचा कटाक्ष असे,,
असे हे शहरयार शायर आपल्या कवितेतून
सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतात संयत परंतु तितक्याच कठोरपणे
*तुम्हारे शहर मे कुछ हुवा नही क्या?*
*की चिखों को सचमूच तुमने सुना ही नही?*
*मै एक जमाने से हू हैरान की हकीम-ए-शहर*
(शहराचा मुख्य नेता)
*जो हो रहा है उसे देखा ही नही क्या?*
यांची मनाला अस्वस्थ करणारी कविता वाचल्यावर

मा.श्री नरेंद्र मोदी साहेब
कालच्या निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव
पाहता तुम्हला खरच कशाची ही जाणीव नाही का?
मोदी तुम्ही आणि तुमच्या बगलबच्यांनी खरच आपल मन, मेंदू, हिंदुत्व, हे झापडबंद करून तर ठेवलं नाही ना???
हकीम-ए-शहर (देशाचा नेता) खरच तुम्हला कळत नाही का हिंदूंनी तुम्हला मतदान नक्की का केलं होत?
गेली अनेक वर्षे मुस्लिम लांगुलचालना वैतागलेले,
देशावर पाकिस्तान कडून होणाऱ्या हल्ल्याला वैतागलेले,
370 कलम रद्द करण्यासाठीच निवडून दिल होत ना?
बाबराने बळजबरीने मंदिराची मशीद केल्या जन्मभूमी मंदिरासाठीच तर मतदान केलं होत ना?
समान नागरी कायदा, 56 इंच का सीना, काळा पैसा हे सगळं लक्षात आहे ना???
सत्तेत आल्या नन्तर जर तुम्ही याकडे सोयीस्कर डोळेझाक करणार असाल तर पप्पू काँग्रेस पुन्हा पंतप्रधान पदी बसल्यास हिंदूंना दोष देऊ नका
नोटा आणि हातून गेलेली राज्ये का गेली हे समजून घ्या यालाच जन आक्रोश अस म्हणतात आणि तुमच्या सारख्या नेत्याला तो कळायला हव
खोटे व्हिडीओ खोट्या बातम्या आयटी सेलचा प्रचार यातून क्षिणक सुख मिळेलही कदाचित
परंतु हिंदुहृदयसम्राट नाही बनणार तुम्ही
त्यामुळे वरील प्रश्नांची खरीखुरी तुम्ही दिली नाहीत तर प्रत्येक हिंदू,,,
वेताळ जस राजा विक्रमादित्यला ( तुम्ही तर श्रीविष्णूचा अवतार) विचारतो
राजा खर खर उत्तर दे नाही तर तुझ्याच डोक्याची शंभर शकलं होऊन तुझ्याच पायाशी लोळण घेतील
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक


No comments:

Post a Comment